जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने स्वतंत्र नळ योजना मंजूर केली. विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५ जानेवारी २०१९ रोजी या कामाचे ई- भूमीपूजन पार पडले होते. मात्र वर्षभराचा कालावधी होऊन कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे नागरि ...
२०१५-१६ पासून चंद्रपूर महानगर पालिकेने नागरिकांवर मनमानी व भरमसाठ मालमत्ता कर लादला होता. त्यावेळी झालेल्या जनआंदोलनास शांत करण्यासाठी मनपाने २०१५-१६ साठीचा कर जुन्याच दराने घेतला जाईल, असे जाहीर केले होते. परंतु २०१६-१७ पासूनच्या करात मात्र बेकायदेश ...
सन २०१८ पासून हा उपकम वाडा आणि भिवंडी तालुक्यातील उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये राबविला जात आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी एकूण पाच शाळांमध्ये करण्यात आली आणि शाळेच्या आवारात सोयीस्कर व अनुकूल अशी 'सुरक्षित जागा' मुलीं ...
मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने अनेकवेळा शेतकऱ्यांना दगा दिला. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी क ...
मराठी साहित्य संमेलनाच्या मांदियाळीत विदर्भ साहित्य संघाद्वारे आयोजित संमेलनाला साहित्य चळवळीत महत्त्व आहे. विसासंघाच्या साहित्य संमेलनांनी विविध साहित्य प्रवाहांना सामावून घेण्याचा उमेदपणा दाखविल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे स्थानिक साहित्य संस्थांच् ...
जिल्ह्यातील ५ तालुक्यांमधील १५ गावात ६० नमुने फ्लोराईडबाधीत पाण्याचे नमुने आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी तात्काळ उपाययोजना सुरू करणार असल्याची ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी विधानसभेत द ...
ब्रम्हपुरी तालुका धान पिकासाठी ओळखला जातो. खरीप हंगामात ओला दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज भरण्याचा तसेच भविष्याचा प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभा होता. यानंतर सर्वस्तरावर शेतकऱ्यांना मदतीची मागणी होऊ ...
चंद्रपूर महानगरपालिकेच्या मंजूर आकृतीबंधानुसार सफाई कामगारांची ४६२ पदे मंजूर आहे. प्रत्यक्षात ४७६ कर्मचारी कार्यरत आहेत. यातील १० सफाई कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार प्रत्यक्ष पदोन्नती दिलेली असून २८ सफाई कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात ...
शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी विकास योजना राबविण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करून भाजपने पुकारलेल्या राज्यव्यापी धरणे आंदोलनाला जिल्ह्यातही मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व तहसील कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी १२ ते सायंकाळी पाच वाजतापर्यंत धरणे देऊ ...