या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मदत व पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, उद्घाटक म्हणून राज्याचे माजी अर्थ व नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रमुख वक्ते म्हणून दिल्लीच ...
चिमूरपासून पाच किलोमीटर अंतरावर जंगलाशेजारी २० बाय ५० च्या एका टिनाच्या शेडमध्ये या ‘भाऊ’चा (बीएचएयू) प्रपंच मागील आठ महिन्यांपासून सुरू आहे. या भाऊने आजपर्यंत ८० बहिणींना आत्मनिर्भर केले असून आजघडीला नऊ बहिणी त्या भावाच्या आश्रयाला आहेत. ...
महाराष्ट्रातील काही गावांना तेलंगणातून नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केल्या जात आहे. तेलंगणातील सीमेवरील गावांमध्ये तेलंगणा सरकारकडून विकासाची कामे सुरू आहेत. वादग्रस्त गावांमध्ये दोन्ही राज्यांची विकास यंत्रणा कार्यरत असली चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या गा ...
यापूर्वी जिल्ह्यातील राजुरा व साखरी येथे २४ फेब्रुवारीला मोहीम राबविण्यात आली होती. आज राज्य शासनाने चंद्र्रपूर, धुळे, हिंगोली, वाशिम, उस्मानाबाद अशा पाच जिल्ह्यांमधील याद्या जाहीर केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने सायंकाळी यादी डाऊनलोड करण्याचे काम सुर ...
कर्मचारी हा प्रशासनाचा कणा आहे. चांगले कर्तव्यदक्ष कर्मचारी विकासकामांना गती प्राप्त करून देत असतात. कर्मचाºयांनी स्वत:ला झोकून देऊन काम केल्यास प्रशासनात चैतन्य फुलते, असे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी केले. ...
उमरवाही उमा नदी घाटावरून पर्यायी उपाय करण्यात आला. रत्नापूर या गावासाठी एकमेव पाणी पुरवठ्याचे साधन आहे. आठ हजार लोकसंख्या असलेल्या गावात हातपंप व-विहिरी असल्यातरी सर्व ठिकाणी खाणे पाणी आहे. गावाशेजारी शेतामध्ये विहिरी आहेत. त्याठिकाणी गोडे पाणी आहे. ...
वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल साधता यावा, यासाठी सामाजिक वनिकरण विभागाला तालुक्यात रस्त्याच्या दुतर्फा व पडिक जमिनीवर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र सामाजिक वनिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा धक्कादायक प्रकार ...
दुधामधील भेसळ रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणार असून दूध उत्पादक शेतकरी, संकलन केंद्र, दुधावरील प्रक्रिया केंद्रे या सर्व ठिकाणी क्यूआर कोड देण्यात येणार आहे. ...