भेंडाळा गावाची लोकसंख्या तीन हजार आहे. चामोर्शी-मूल मार्गावर असलेल्या या गावापासून पाच किमी अंतरावर बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. ३५ ते ४० वर्षांपूर्वी शेतात विहीर खोदून ५० हजार लीटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमीत कमी मनुष्यबळ. तसेच आहे त्या मशनरीच्या सहाय्याने सदर कामे करण्याची परवानगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे नोडल अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागितली आहे. या परवानगीनंतर जिल्ह्यातील विविध ९२ रस्ते तसेच पुलाच्या बां ...
शासनाकडून स्वस्त धान्य दुकानातून पुरवठा केला जात आहे. मात्र, यातून गरजू कदापि सुटू नये, याची दक्षता घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. मंगळवारी नायब तहसीलदार कार्यालयात गरजूंना धान्य वाटप करताना ते बोलत होते. ...
आपत्कालीन परिस्थितीत उद्रेक झाल्यास करावयाच्या उपाययोजनांची मॉकड्रील जिल्हाधिकारी व प्रमुख अधिकार यांच्या उपस्थितीत पार पडले. जिल्हा येणाºया कोणत्याही परिस्थितीला सामना देण्यास तयार आहे. कोणतीही उणीव राहू नये, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे त्य ...
चंद्रपूरातील तुकुम तलाव येथील एका मशीदीमध्ये तब्बल ११ तुर्कीस्तानी व २ भारतीय असे १३ मौलवी २२ दिवसांपासून होते. त्यांच्याविरुद्ध येथील शहर पोलीस ठाण्यात विदेशी अधिनियम कायद्यांतर्गत १८८, २६९, २७०, १४ बी, १४ सी, ७ सी, २ अन्वये गुन्हे दाखल दाखल करण्यात ...
सावली नगरपंचायतीने शहरातील स्वच्छतेवर भर देत सर्वप्रथम सार्वजनिक ठिकाणचा परिसर, मुख्य रस्ते, शासकीय कार्यालय परिसराचे फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात आले. अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा दुकान बँकेसमोर सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी चौकोन आखून दिशा देण्य ...
ग्रामीण भागात एकीकडे कृषी संबंधातील सर्व बाबींना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे खते किंवा बियाणे खरेदीची अडचण येणार नाही. परंतु कोरोनाचा उद्रेक वाढतच राहीला, तर शेतकऱ्यांना घराबाहेर पडणे कठीण होणार आहे. परिणामी खरीप हंगामावर परिणाम पडण्याच ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कामकाजाचा आढावा तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता आढावा बैठकीत बोलत होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, नागरिकांना त्या ...