ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत येते असलेल्या आसोलामेंढा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. या कामासाठी आसोलामेंढा प्रकल्प नुतणीकरण विभाग क्र. १ व क्र.२ अंतर्गत सुमारे ९०० कोटी रूपयांची कामे सुरू झाली असतानाच लॉकडाऊनमुळे जागेवरच थांबली आहेत. अनेक ठिक ...
जिवती तालुक्यापासून ७० कि.मी.अंतरावर तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात आणि त्या अंतर्गत येणाऱ्या हसणापूर, जैनुर व इतर गावात कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे. रूग्णांच्या संपर्कात आलेल्या क्वारंटाईनच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत असल्याने ...
जिल्ह्याचा सीमावर्ती भाग सील करण्यात आलेला आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांनीदेखील आपल्या गावात कोणी अनोळखी व्यक्ती व आजारी व्यक्ती दिसला तर त्याची माहिती शासकीय यंत्रणेला द्यावी. सोबतच जिल्ह्यात कोणाची उपासमार होणार नाही. यासाठी अल्पदरात धान ...
शेतीमध्ये सततचा तणनाशकाचा वापर होत असल्याने कालांतराने त्या शेतीमध्ये कोणतेही पीक उगवणार नाही अशी शक्यता आहे. चोर बीटीमध्ये गुलाबी बोंड अळीला प्रतिकार करणाºया जीनची उपलब्धता आवश्यक असलेल्या विहीत टक्केवारीपेक्षा कमी असल्यामुळे हे वाण गुलाबी बोंड अळीस ...
‘तुमच्यासाठी आम्ही सेवेत आहोत, तुम्ही घरीच राहून आम्हाला सहकार्य करा’ असे म्हणत कोरोनाच्या या युद्धात आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस सेवा देत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्व मार्ग बंद असल्याने अशा कालावधीत आरोग्य यंत्रणा कुठेही कमी पडू नये, कोर ...
राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या काळात आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, अडकून पडलेल्या नागरिकांना निवारा, बेघर ,निराश्रित व व विमनस्क लोकांना रोजचे भोजन, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था व आरोग्य ...
जैजूर येथील रहिवासी दिल्ली येथील मरकज संमेलनात गेले होते. परत आल्यावर त्यांना तपासणीसाठी वांकडी येथे क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. परंतु त्यांचा मेडिकल अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. घरी गेल्यानंतर त्यांच्या दोन मुलांना कोरोनाचा ...
जिल्हा प्रशासनाच्या विनंतीनुसार जिल्ह्यातील प्रत्येक मोठ्या उद्योगाने सीएसआर या फंडातून २००० ते ३००० किट्स (गहू, तांदूळ, दाळ, तेल आदी) एका कुटुंबाला १५ दिवस पुरेल एवढे साहित्य तातडीने दिल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हजारो किट्सचे व ...
संपूर्ण जगात कोरोना विषाणूच्या महामारीने हाहाकार माजविला आहे. जगासह भारतातही या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर उपाययोजना केल्या जात आहे. देशासह चंद्रपुरातही संचाबंदीचे पालन केल्या जात आहे. आज संचाबंदीचा १८ वा दिवस आहे. या दिवसांमध्ये चंद्रप ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील उपाययोजनांचा आढावा घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक घरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक पाह ...