गावात अनेक घरे एकमेकांना लागून आहेत. काही लोकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. पण आग एवढी भयंकर होती की आगीत काहीच वाचवता आले नाही. या आगीत नारायण पवार, अंकुश नारायण पवार, विष्णू नारायण पवार, धरमसिंग नारायण पवार आणि सवई चतरु पवार यांचे संयुक् ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यास बांबूपासून साहित्य तयार करणारा व्यवसायही अपवाद राहिला नाही. मागील दोन महिन्यांमध्ये बांबूच्या काळीपासून विविध साहित्य तयार करणाऱ्या बुरूड व्यावसायिकांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. ...
कोरोनाचे संकट देशावर आले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याचा परिणाम शिक्षण विभागावरही पडला. यावर्षी प्रथमच पहिली ते नववीपर्यंत परीक्षा न होताच निकाल लागले. एवढेच नाही तर, शाळांना मार्च महिन्यामध्येच सुट्या लागल्या. सध्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया रा ...
२२ मे २०२० पर्यंत जिल्ह्यातील एक लाख ३२ हजार २०६ शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण झाले. जिल्ह्यामध्ये १ एप्रिलपासून ३१ मे २०१९ पर्यंत केवळ २७३.८२ लाख कर्ज वाटप झाले. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सुमारे दोन लाख ५० हजारांहून अधिक बँक खात्यांची ...
चंद्रपूर महानगर पालिकेकडून दरवर्षी अत्यावश्यक बाबींवर कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. प्रामुख्याने कर्मचारी व सेवानिवृत्तांच्या वेतनासाठी सर्वाधिक निधी आरक्षित ठेवावा लागतो. शिवाय, शहरातील पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी आणि अन्य कामांसाठी न ...
देशात कोरोनाचा संसर्ग होऊ लागल्याने केंद्रासह राज्य सरकार अलर्ट झाले. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू व त्यानंतर २३ मार्चपासून देशात सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. केवळ किराना साहित्य, औषधी, दूध अशा जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश ...
जिल्हा परिषद अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शाळांतर्गत जिल्ह्यात पाच हजारांवर शिक्षक आहे. या शिक्षकांचे दरवेळी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेतन होते. मात्र यावेळी दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी वेतन झालेच नाही. प्रत्येक वर्षामध्ये मार्च महिन्यामध्ये ...
शेत जमीन मोजणीचा कारभार आजही काही प्रमाणात इंग्रजांनी अंमल केलेल्या नियमानुसारच चालतो. कुटुंबातील सदस्यांचे विभाजन झाले तर शेत जमिनीचे पोटहिस्से पडतात. या जमिनीची मोजणी करण्यासाठी तलाठ्यांपासून प्रक्रिया पूर्ण करत संबंधित हिस्सेदाराला भूमी अधीक्षक का ...
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सन २०१०-११ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये दरवर्षी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पहिली व दु ...
नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता आणली आणि आभियानानंतरही स्वच्छता कायम ठेवण्यात यशस्वी झालेत, त्याचा काही फायदा कोरोना संक्रमणात त्या शहराला, कोरोनापासून दूर राहण्याचा झाला आहे. बल्लारपूर तालुक्यातही यामुळे काही प्रमाणात फायदा झाला. बल्लारपूर शहरा ...