शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील शाळांना क्वारंटाइन सेंटर बनविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:27 IST

मासळ बु : मागील वर्षाच्या तुलनेत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने दररोज नवे रुग्ण ...

मासळ बु :

मागील वर्षाच्या तुलनेत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने दररोज नवे रुग्ण समोर येत आहेत. कामानिमित्त शहराकडे हंगामी कामावर गेलेले कामगार, मजूर गावाकडे कडक लॉकडाऊन लागल्याने परत येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची शाळा, खाजगी शाळा व इतर शासकीय इमारती क्वारंटाइन सेंटर बनवाव्यात व गावात येणाऱ्या नागरिकांची सोय करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

यावर्षी गावाकडील मजूर शहराकडे अल्प प्रमाणात गेले असले तरी हंगामी कामावर अनेक मजूर कामासाठी गेले आहेत. त्यासाठी त्यांना काही दिवस विलगीकरण कक्ष उभारून ठेवले तर आरोग्य विभागाला मदत व ग्रामीण भागातील वाढती कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यास मदत होईल. दररोज ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. आणि गावातील मजूर हंगामी कामासाठी शहरामध्ये गेलेले आहेत. मजूर परत येताच त्यांचे विलगीकरण केले तर गावासाठी सोयीचे होईल.

गावखेड्यातील नागरिक एकमेकांचा रोजच्या रोज संपर्कात येत असतात. असे असताना शहराकडून गावाकडे आलेल्यांचे कोरोना चाचणी करून विलगीकरण केले नाही तर गावखेड्यात आणखी कोरोना आजारांची रुग्णसंख्या वाढू शकते. आरोग्य विभागावर ताण पडू नये म्हणून प्रशासनाने याबाबत विचार करून तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

कोट

ग्रामीण भागातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा, खासगी शाळा व इतर शासकीय इमारती क्वारंटाइन सेंटरमध्ये रूपांतर केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू शकतो.

- प्रा. वामन बांगडे, माजी सरपंच तथा सदस्य ग्रामपंचायत मासळ बु.