शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

१६ एकरामध्ये मिरचीचे लाखोंचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST

मिरची जाते दिल्लीला : इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम अमोद गौरकर शंकरपूर : शेतकऱ्यांची सध्या दैन्यावस्था आहे. पारंपरिक पिके ...

मिरची जाते दिल्लीला : इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम

अमोद गौरकर

शंकरपूर : शेतकऱ्यांची सध्या दैन्यावस्था आहे. पारंपरिक पिके घेऊन उत्पादन क्षमता कमी झाल्याने शेतकऱ्यांना शेती परवडत नाही; परंतु शेतपिकाचे बाजारमूल्य ओळखून येथील एका शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने मिरचीचे उत्पादन घेऊन प्रगती साधली आहे. त्यांची मिरची दिल्लीला रवाना होत आहे.

ही यशोगाथा आहे शंकरपूरपासून जवळच असलेल्या बोरगाव डोये येथील मनिराम वैद्य या ५५ वर्षीय शेतकऱ्याची. २२ एकर त्यांची शेती असून ते पारंपरिक पद्धतीने शेती करत होते; परंतु पाहिजे तसा लाभ या शेतीतून त्यांना मिळत नव्हता. त्यामुळे शेती विकावी की ठेवावी हा मोठा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर होता. परंतु यांचा मुलगा राजू वैद्य हे शंकरपूर येथे कृषी केंद्र चालवितात. स्वतः कृषी पदवीधर आहे. त्यांनी बाजारभाव बघितला. हिरवी मिरचीला चांगला बाजारभाव मिळत आहे आणि मागणी भरपूर आहे. याच धर्तीवर त्यांनी तीन वर्षे आधी फक्त पाच एकरमध्ये मिरचीचे उत्पादन घेतले. या पाच एकरात त्यांना मिरची उत्पादनातून खूप नफा झाला. मिरची पिकाखालील जमीन वाढविली आणि आज तब्बल १६ एकरमध्ये त्यांनी मिरचीचे उत्पादन घेतले आहे आणि त्यातून ७० लाख रुपयांचे उत्पन्न त्यांनी आतापर्यंत मिळवले आहे. अजून ३० ते ४० लाख रुपयांची मिरचीचे उत्पादन होणार आहे. ही मिरची तोडण्यासाठी परिसरातील २५ किलोमीटरच्या शेतमजुरांना काम मिळाले आहे. रोज त्यांच्या शेतावर १५० ते २०० मजूर काम करीत आहे आणि त्यांची ही मिरची दिल्ली येथील व्यापारी घेऊन जात आहे. त्यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फायदा होत आहे. त्यांची ही यशोगाथा पाहून साठगाव, आंबोली, चिचाळा, जवराबोडी, कोलारी येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरची उत्पादन घेत आहे आणि त्यांची मिरची या शेतकऱ्याच्या मार्फत दिल्लीला जात आहे.

कोट

पिकाला जो बाजारभाव येतो त्याचा जर अभ्यास केला आणि त्यानुसार जर पिकाची लागवड केली तर शेतकऱ्यांना नक्कीच फायद्याची शेती करता येते. आधुनिकता, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, खताचा योग्य वापर आणि सूक्ष्म नियोजन जर केले तर उत्पादन क्षमता वाढून शेतकऱ्यांना लाभ मिळतो.

-राजू वैद्य, शेतकरी, शंकरपूर