शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूरातील किल्ला व गणपती घाटावर लोकांची वर्दळ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:20 IST

बल्लारपूर : लोकांचे बाहेर फिरणे बंद झाले होते. यामुळे येथील गणपती घाट तसेच ऐतिहासिक किल्ल्यावर फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत घट ...

बल्लारपूर : लोकांचे बाहेर फिरणे बंद झाले होते. यामुळे येथील गणपती घाट तसेच ऐतिहासिक किल्ल्यावर फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत घट झाली होती. मात्र, परिस्थिती परत सामान्य होऊ लागल्यापासून किल्ला तसेच गणपती घाटावर लोकांची वर्दळ वाढू लागली आहे.

बल्लारपुरात लोकांना फिरण्याकरिता, तद्वतच बाहेरून आलेल्या पाहुण्यांना शहरात फिरावयास नेण्याकरिता वर्धा नदी काठावरील सुमारे ७०० वर्षांपूर्वी बांधलेला ऐतिहासिक किल्ला आणि त्याच्या जवळचे नदी तिरावरचा निसर्गरम्य आणि नयनरम्य गणपती घाट ही महत्त्वाची पिकनिक सहलस्थळे आहेत. गणपती घाटावर बसण्याची व मनमोकळे फिरण्याची उत्तम सोय त्याचप्रमाणे व्यायामाकरिता साधने आहेत. येथील विमानतळासारखे भव्य आणि प्रेक्षणीय बसस्थानक, मोठे लाकूड हेही दर्शनीय तसेच पाहुण्यांना नेऊन दाखवण्याचे स्थळ आहे. मात्र, अधिक वर्दळ ऐतिहासिक किल्ला आणि गणपती घाटावर बघायला मिळते. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर या दोन्ही जागांवर लोकांची वर्दळ पूर्वीसारखी वाढली आहे. मात्र, गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे व प्रतिबंधात्मक इतर नियम पाळणे आवश्यक असतानाही या नियमांकडे पाठ फिरविली जात आहे.

140721\img-20210714-wa0009.jpg

बल्लारपूरातील किल्ला व गणपती घाटावर लोकांची वर्दळ वाढली