शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

क्षमता नाही, दृष्टिकोनच ठरवतो तुम्ही कुठे उभे आहात, त्याची उंची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 4:20 PM

पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूडच तर तुम्हाला शिकवतो खाली पडल्यावरही पुन्हा उभं राहायला आणि चालायला..

ठळक मुद्देतुम्ही आज कुठे आहात, कुठल्या टप्प्यावर, हे मुख्यत: ठरतं ते तुमच्या अ‍ॅटिट्यूडवरून..सकारत्मक दृष्टी असेल, तर पाऊल नेहमीच विधायक दिशेनं पुढे जाईल, जर नकारात्मक दृष्टिकोन असेल, तर तुम्ही आपलं पाऊल मागेच ठेवाल..आपला दृष्टिकोन सकारात्मक बनवा आणि जा पुढे.. आपल्याला हवं तिथे. हवं त्या उंचीवर. कोणीच तुम्हाला तिथून खेचू शकत नाही..

- मयूर पठाडेप्रत्येकातच काही ना काही क्षमता असते, वेगवेगळ्या क्षेत्रात.. कोणची कमी, कोणाची जास्त.. या क्षमतेवरच सारं काही अवलंबून असतं असं आपण नेहमी म्हणतो. या क्षमतेचा पुरेपुर वापर केला तरच तुम्हाला यश मिळेल, एका वेगळ्या टप्प्यावर जाऊन एक विशिष्ट अशी उंची तुम्ही गाठाल यावर जवळपास साºयांचंच एकमत आहे..आपली क्षमता वगैरे ठीक आहे, त्यावर बºयाच गोष्टी अवलंबून असतात, हेही ठीक आहे, पण केवळ क्षमताच तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आणि तुमच्या यशापयशाला जबाबदार नसते. खरं तर ही क्षमता तुम्ही वापरता कि वापरत नाही यावरच सारं काही ठरतं. तुम्ही तुमची क्षमता जर वापरत नसला, तर तुमच्या त्या क्षमतेचा उपयोग तरी काय? शून्य क्षमता असली आणि शंभर टक्के क्षमता असली तरी शेवटी त्याचा निष्कर्ष काय? शून्यच..तुम्ही आज कुठे आहात, कुठल्या टप्प्यावर, कुठल्या उंचीवर आहे, हे मुख्यत: ठरतं ते तुमच्या अ‍ॅटिट्यूडवरून.. कोणत्या गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे, यावरच ठरते तुमची उंची! सकारत्मक दृष्टी असेल, तर पाऊल नेहमीच विधायक दिशेनं पुढे जाईल, जर नकारात्मक दृष्टिकोन असेल, तर तुम्ही त्याकडे साशंकतेनंच बघाल, आपलं पाऊल मागेच ठेवाल.. त्यामुळे प्रत्येकानं आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा हेच हिताचं.अमेरिकेत नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानंही या सकारात्मक दृष्टिकोनाचंच महत्त्व अधोरेखित केलं आहे. खाली पडल्यावर पुन्हा उभं राहायचं कि चालणंच सोडून द्यायचं, हे तुम्हाला शिकवतो तो दृष्टिकोनच. तो सकारात्मक बनवा आणि जा पुढे.. आपल्याला हवं तिथे. आपल्याला हवं त्या उंचीवर. कोणीच तुम्हाला तिथून खेचू शकत नाही..