शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाचा पुन्हा फटका

By admin | Updated: June 12, 2014 22:44 IST

६६0 मेगावॅटचा संच सोमवारी रात्री तांत्रिक कारणामुळे बंद पडला. पंधरा दिवसांमध्ये दुसर्‍यांदा संच बंद पडल्याने राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे.

शेगाव : वीज निर्मिती प्रकल्पातील ६६0 मेगावॅटचा संच सोमवारी रात्री तांत्रिक कारणामुळे बंद पडला. पंधरा दिवसांमध्ये दुसर्‍यांदा संच बंद पडल्याने राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे २ ते ५ तास भारनियमन करण्याची वेळ महावितरणवर आली आहे. वाढलेले तापमान आणि लांबलेला पावसाळा यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यातच वीज निर्मिती केंद्रातील संच बंद पडत असल्याने राज्यात १५00 ते २000 मेगावॅटचा विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे महावितरणला मंगळवारी राज्यात २ ते ५ तास भारनियमन करण्याची वेळ आली. शेगाव परिसरात मागिल दोन दिवसापासुन रात्री १ ते २ या काळात इर्मजन्सी भारनियमन केल्या जात आहे.पावसाळा लांबणार असल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पातील वीज निर्मिती बंद आहे. त्यातच केंद्रीय एक्सचेंजमधून ४.५0 रुपये प्रती युनिट दर देऊनही अपेक्षित १ हजार मेगावॅट वीज उपलब्ध झाली नाही. यातून मार्ग काढण्यासाठी महावितरणने आता बुधवारसाठी ४.७0 पैसे प्रती युनिट दराने ८00 मेगावॅट वीज आरक्षित केली आहे. याशिवाय जेएसडब्ल्यूकडून १00 मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे. अदानीचा बंद पडलेला संच येत्या दोन ते तीन दिवसांत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे विजेची तुट भरू निघण्यास मदत होईल, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले. तोपयर्ंत मात्र जिल्ह्यातिल जनतेला भारनियमनाचा सामना करावाच लागणार आहे.