शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
3
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
4
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
5
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
6
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
7
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
8
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
9
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
10
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
11
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
12
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
13
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
14
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
15
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
16
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
17
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
18
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
19
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
20
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानाचा अंतिम अहवाल सादरच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:50 IST

कृषी विभागाकडून सर्व्हे करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्हा प्रशासनाकडे अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती आहे.


लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव :  गत पंधरवाड्यात जिल्ह्यात पावसाने थैमान घातले होते. कृषी विभागाकडून सर्व्हे करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्हा प्रशासनाकडे अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती आहे. राज्यात सत्ता स्थापनेकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष असल्याने शेतकऱ्यांचा कुणी वाली उरला नसल्याचे दिसून येते. यामुळे जिल्ह्यात दीड लाखाहून शेतकरी आर्थीक संकटात सापडले आहेत.
जिल्हयात सर्वत्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांवर आर्थीक संकट ओढावले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असताना कृषी विभागाकडून मात्र अहवाल सादर करण्यात दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत डॉ. संजय कुटे यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना स्पष्ट निर्देश दिले असतानाही त्यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून अद्याप नुकसानाचा अहवाल अप्राप्त असल्याचे वास्तव आहे. पंधरा दिवस उलटले असताना जिल्हा प्रशासन नुकसानाचा अहवाल ्प्राप्त करू शकत नसेल, तर शेतकºयांना मदत कधी मिळेल हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावFarmerशेतकरी