शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारने मागासवर्गीय आयोग गठन करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST

०७ लोक ०३ के लाखनी : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला असलेले राजकीय आरक्षण संदर्भातील सरकारची पुनर्विचार ...

०७ लोक ०३ के

लाखनी : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला असलेले राजकीय आरक्षण संदर्भातील सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळली, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळले आहे. १९ डिसेंबर २०१९ ला सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ओबीसी आरक्षण संदर्भाने काही आदेश दिले होते. त्यात राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन करावे. राज्यातील ओबीसी समाजाचा मूलभूत माहिती जमा करून तत्काळ न्यायालयास सादर करावे, अशा सूचना दिल्यानंतरही राज्य सरकारने कानाडोळा केल्याने मागासवर्गीय आयोगाचे गठन केले नसल्याचा निषेधार्थ भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाध्यक्ष ॲड. कोमलदादा गभणे यांनी निवेदन दिले आहे.

न्यायालयाने १२ डिसेंबरला राज्य सरकारला जवळपास दहा ते बारा तारखा दिल्या एकही तारखेला राज्य सरकार न्यायालयाने दिलेल्या आदेशाची पूर्तता करून न्यायालयात हजर राहिले नाही. मुख्यमंत्र्यानी स्वतः या प्रश्नाकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप निवेदनात केला आहे. मागील १५ महिन्यापासून भाजपाचे नेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या वतीने अनेकवेळा पत्र दिले असतांनाही त्यावर कोणतीही कारवाई केली नाही.

राज्य शासनाने ओबीसी समाजाला क्षुल्लक समजू नये, याचा ओबीसी समाजाला फटका बसला आहे. मागील १५ महिन्यांपासून सरकार न्यायालयात जाऊन पुढची तारीख घेत आहे. ओबीसी समाजाच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या राज्य शासनाच्या विरोधात ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा निवेदनातून दिला आहे. निवेदन देताना खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ. परिणय फुके, भाजपा जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.कोमलदादा गभणे, माझी आमदार चरण वाघमारे, बाळा काशीवार, रामचंद्र अवसरे, प्रदीप पडोळे, डॉ. ब्रह्मानंद करंजेकर,राजेश बांते, इंद्रायणी कापगते, तिलक वैद्य, प्रीती गोसेवाडे, चैतन्य उमाळकर, डॉ. अविनाश ब्राह्मणकर, पद्माकर गिऱ्हेपुंजे, मुन्ना पुंडे आदी उपस्थित होते.