शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

जलाशयात बावनथडीचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 21:11 IST

शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे. गतवर्षी बघेडा व कारली जलाशय अंतर्गत येणाºया गावातील शेतकºयांना ऐन वेळेवर उन्हाळी धान पिकाला पाणी मिळणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे गहू, हरभरा, लाखोरी आदी रबी पिके वेळ निघून गेल्यामुळे लागवड करता आली नाही. हजारो एकर जमीन पडीक राहिल्यामुळे शेतकºयांवर मोठे आर्थिक संकट कोसळले होते.

ठळक मुद्देकारली जलाशय : उन्हाळी धान लागवडीसाठी पाणी गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : उन्हाळी धान लागवडीकरिता बावनाथडीच्या पाण्यानी बघेडा व कारली जलाशय भरून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. येत्या आठवडाभरात पाणी मिळणार की नाही, असा प्रश्न पवनारा ग्रामपंचायतीने संबधित विभागाला दिलेल्या निवेदनातून केला आहे.यावर्षी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या धानपिकाची अतोनात नुकसान झाली. त्याबरोबर नानाविध किडीच्या आक्रमणामुळे उत्पादनात प्रचंड घट आहे. शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे. गतवर्षी बघेडा व कारली जलाशय अंतर्गत येणाºया गावातील शेतकºयांना ऐन वेळेवर उन्हाळी धान पिकाला पाणी मिळणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे गहू, हरभरा, लाखोरी आदी रबी पिके वेळ निघून गेल्यामुळे लागवड करता आली नाही. हजारो एकर जमीन पडीक राहिल्यामुळे शेतकºयांवर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. यंदा गतवर्षीप्रमाणे चूक होता कामा नये, शेतकºयांना स्वत:ला सावरता येईल म्हणून संबधित विभागाला उन्हाळी धान लागवडीसाठी बावनथडीच्या पाण्यानी बघेडा व कारली जलाशय भरून देण्याविषयी मागणी केली आहे. अन्यथा शेतकºयांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. बावनथडी प्रकल्पात ६५ टक्के जिवंत साठा आहे. बघेडा जलाशयात ६ मीटर तर कारलीत ४.५ मीटर पाणी आहे. परंतु बघेडा व कारलीत असलेल्या जिवंत जलसाठ्याने उन्हाळी धान पिकाचे सिंचन होऊ शकत नाही. बावनथडीच्या पाण्यानी दोन वेळेस दोन्ही तलाव भरून द्यावे लागतील. तेव्हाच सर्वांना शेवटपर्यंत सिंचनाचा लाभ मिळेल. पावसाळी धान पीकाचे अतोनात नुकसान झाले. पीक जमीनदोस्त होऊून बºयाच शेतकºयांचे पिकांना लोंबीतच अंकुर आले. त्याच प्रमाणे किडीमुळे उत्पादनात प्रचंड घट आहे. शेतकरी कर्जाच्या खाईत पडलेला आहे. त्यामुळे उन्हाळी धान हंगामाला पाणी मिळाला तर शेतकरी आनंदीत होईल. दोन्ही जलाशात बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी पवनारा, गर्रा, बघेडा, कारली, आसलपाणी, मोठागाव, चिचोली आदी गावातील शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Damधरण