शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
2
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
3
"हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
4
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
5
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
6
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
7
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
8
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
9
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
10
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
11
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
12
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
13
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
14
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
15
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
16
Twisha Sharma : "हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
17
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
18
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
19
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
20
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

पीक नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:00 IST

मागील पाच-सहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस पडला. त्यामुळे धानपिकांची अवस्था चांगली होती. हलके धान पिक कापणी होऊन पावसामुळे १५ ते २० दिवसापासून शेतातच आहेत. अनेक शेतकºयांच्या शेतात धानपिक अंकुरले आहेत. मध्यम व जड जातीचे धान निसण्याच्या मार्गावर आहेत. मात्र परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने शेतातील धानपिक आडवे पडले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची आर्त हाक : नाकाडोंगरी, गोबरवाही, डोंगरी, गर्रा बघेडा येथे अस्मानी संकट

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील नाकाडोंगरी, गोबरवाही, डोंगरी बु, गर्रा बघेडा या परीसरात धान पीक चांगल्या अवस्थेत असतानाच परतीच्या पावसामुळे धान शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. बळीराजा हवालदिल झालेला आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मागील पाच-सहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस पडला. त्यामुळे धानपिकांची अवस्था चांगली होती. हलके धान पिक कापणी होऊन पावसामुळे १५ ते २० दिवसापासून शेतातच आहेत. अनेक शेतकºयांच्या शेतात धानपिक अंकुरले आहेत. मध्यम व जड जातीचे धान निसण्याच्या मार्गावर आहेत. मात्र परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने शेतातील धानपिक आडवे पडले आहे. कापलेल्या धानाच्या कडपा पाण्यात भिजुन गेल्या.
या अवकाळी आलेल्या पावसामूळे व किडींचा प्रादुभार्वा मुळे शेतकºयांच्या शेकडो हेक्टर जमिनीतील धान पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्या शेतकºयांनी पीक विमा काढलेला आहे.
त्या पीक विमा कंपनीने तात्काळ या शेतकºयांच्या धान पिकांची चौकशी करून त्यांना तात्काळ नुकसानीच्या आधारावर पीक विम्याची रक्कम सुध्दा राज्य शासनाकडून तत्काळ मंजूर करण्यात यावी.
याशिवाय अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाचे सर्वे करून तालुक्यातील ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच दुष्काळ जाहीर केल्यानंतर ज्या सोयी सुविधा संपूर्ण तुमसर तालुक्यातील शेतकºयांना देण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील सर्व शेतकरी वगार्तून होत आहे.

संबंधित यंत्रणेने सदर बाबींची दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून शेतकºयांना आर्थिक मदत व पिकविम्याचा लाभ द्यावा.
-श्याम बिसेन, युवा शेतकरी डोंगरी (बूज).
अवकाळी पाऊस व किडींचा प्रादुभार्वाने शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले असताना केंद्र व राज्य सरकारने कोणतेही दखल घेतली नाही तात्काळ शेतकºयांना मदत न पुरविल्यास मोठे आंदोलन केले जाईल.
-ठाकचंद मुंगूसमारे, रा.यु.का.तालुका अध्यक्ष.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी