जिल्ह्यात विविध योजनांच्या माध्यमातून घरकुलांसाठी अनुदान दिले जाते. मात्र लाभार्थ्यांना मिळत असलेले अनुदान हे अत्यंत तुटपुंजे आहे. अलिकडे बांधकाम साहित्यात प्रचंड वाढ झाली आहे. विटा, रेती, मजुरी, सीमेंट आदीत झालेली वाढ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर ...
मोठा पुल होण्यापूर्वी लहानपुलावरून वाहतूक होत होती. ब्रिटीशांच्या काळात बांधलेला हा दगडी पुल अगदी अरुंद आहे. गोसे प्रकल्प झाल्यानंतर बॅकवॉटर या पुलापर्यंत राहते. त्यामुळे वैनगंगा येथे कायम दुथडी भरून असते. पावसाळ्यात तर वैनगंगगेला पूर आला की लहान पुल ...
२ ऑक्टोबर २००८ साली ‘धूम्रपान निषेध कायदा’ अस्तित्वात आला. या कायद्याला अकरा वर्षे उलटलीत. मात्र इतक्या मोठया कालावधीत शहरातील शासकीय कार्यालयामध्ये तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी यासंबंधीची कार्यवाही नगण्यच आहे. बहुतांश शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिका ...
यावर्षी समाधानकारक पाऊस असल्याने धानाचे भरघोस उत्पादन येण्याची खात्री होती. काही भागात हलक्या प्रतीच्या धानाची कापणी झाली असून, कुठे कापणी सुरू आहे, तर पुढील काही दिवसात कापणीस योग्य होईल अशी स्थिती आहे. चांगले उत्पादन येण्याच्या आशेने शेतकरी आनंदात ...
यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लाखनीच्या वतीने घरकूलकरिता मोर्चा काढला होता. राज्य शासनाने त्याची दखल घेत घरकुलसंबंधित मागणी मान्य केली. परंतु घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना अनेक जाचक व त्रासदायक अटींची पूर्तता करावी लागत आहे. अनेकजण जाचक अटींची ...
भंडारा जिल्ह्यात दिवाळीच्या पर्वात परतीचा पाऊस झाला. संपूर्ण धान पीक आडवे झाले. कापणी झालेले कडपे ओले होऊन लोंब्यांना अंकुर फुटले आहे. शासनाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असले तरी पंचनाम्यासाठी बहुतांश गावात कर्मचारी पोहोचले नाही. दरम्यान ...
सचिन दिनकर पडोळे (२२) रा. सिल्ली ता. भंडारा असे मृताचे नाव आहे. मंगळवार २९ ऑक्टोबर रोजी तो सायंकाळी आपल्या मोठ्या भावाची दुचाकी घेवून आंबाडी येथे जात असल्याचे सांगितले. मात्र तेव्हापासून तो घरी परत आला नाही. त्याचा शोध घेतला असता पुलावर दुचाकी आढळून ...
गत पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. साकोली, तुमसर, लाखांदूर, लाखनी, पवनी, भंडारा, मोहाडी या तालुक्यात परतीच्या पावसाने कहर केला आहे. हातातोंडाशी आलेला धान पावसात उद्ध्वस्त झाला. दिवाळीच्या आधीपासून कोसळत असलेल्या या पाव ...
उद्देश चांगला पण प्रवाश्यांच्या हिताचा व एसटीचा फायद्याचा दिसत नाही. थांब्यावर प्रवासी उभे असले तरी एसटी बस थांबेना, याउलट खाजगी ट्रॅव्हल्स आवाज देवून प्रवाश्यांना बसवून नेताना दिसत असतात. अनेकदा प्रवाशांनी हात दाखवून एसटी बस न थांबल्याची तक्रार नागर ...
१५० हून अधिक वर्ष लोटले १०० वर्षापूर्वी गावात नांदत असलेली समृध्दी नाहीसी झाली. पवनीचा विकास खुंटला. रोजगाराच्या संधी शिल्लक नाहीत. बेरोजगारी वाढली. आर्थिक उलाढाल कमी झाली, व्यापाऱ्यांचा व्यवसाय घटला. परिणामी गावातील काही लोक श्रीमंत झाले असले तरी सा ...