शहरातील सिव्हील लाईन शासकीय वसाहतीत जिल्हा वार्षिक योजना, नाविण्यपुर्ण योजनेतून २०१४-१५ मध्ये उद्यान्याचे बांधकाम करण्यात आले. ६ मे २०१५ रोजी या उद्यान्याचे रितसर उद्घाटन झाले. परिसरातील नव्हे तर शहरातील सर्वांना मोठा आनंद झाला होता. याठिकाणी लावण्या ...
इंग्रजांच्या काळात रेल्वे मार्गाचे मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले. तिरोडीपर्यंत रेल्वेचे कामही झाले. त्यानंतर उत्तर भारताशी जोडणाऱ्या कटंगी मार्गाची मागणी पुढे येवू लागली. दरम्यान रेल्वे मंत्रालयाने तिरोडी ते कटंगी रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली ...
सदर कार्यालयाला भेट दिली असता उपअधीक्षक उपस्थित नव्हते. त्यांच्याबद्दल काहीही सांगण्यास इतर कर्मचाऱ्यांनी नकार दिला. उपअधीक्षकांकडे लाखांदूरचा कारभार असल्याची माहिती आहे. परंतु ते कार्यालयात केव्हा उपस्थित राहतात. याबाबत कोणताही कर्मचारी निश्चितपणे स ...
पोलीस एकमेकांना मारत असल्याचे दृश्य पाहून नागरिक अचंबित झाले होते. एकमेकांना बुटाने मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींना खर्रा देण्यावरुन पोलिसांत वाद झाल्याची माहिती आहे. ...
जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत असून बहुतांश पंचायत समितीमध्येही अशीच स्थिती आहे. परिणामी आगामी काळात जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी अधिक बळकट होऊन भाजपची पिछेहाट होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही जिल्हा भ ...
नॅशनल आदिवासी पीपल्स वूमन फेडरेशन शाखा चिखलाबोडी ता.लाखनीच्या वतीने चिखलाबोडी येथे क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोवर्धन कुंभरे होते. उद्घाटन तहसीलदार निवृत्ती उईके यांच्या हस ...
जिल्ह्यातील घाटातून होणाऱ्या नियमबाह्य रेती उपस्याची जिल्हाधिकाºयानी गंभीर दखल घेतली असून जिल्हास्तरीय समिती नव्याने स्थापन करण्यात आली आहे. रेती तस्करांविरूद्ध धडक मोहीम राबविली जाणार असून महसूल आणि पोलिस संयुक्त कारवाई करणार आहे. रेतीघाटातून रेतीचो ...
अवैध रेती उत्खनन विरोधात उपोषणाला बसलेल्या वलनीचे सरंपच दिपक तिघरे व त्यांचे सहकारी यांच्याशी खासदार मेंढे यांनी उपोषण ठिकाणी भेटून या संदर्भात चर्चा केली. त्यानंतर खा. मेंढे यांनी पवनीचे तहसिलदार यांच्याकडे जाऊन यासंबंधी विचारणा देखील केली. ...
कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा पर्यंत अखंड असे विविध उपक्रम घेतले जाणार आहे. अड्याळ येथे होत असलेल्या उपक्रमामुळे भाविकांची गर्दी होत आहे. अड्याळ आणि परिसरातील असंख्य गावात आजही काकड आरतीची परंपरा कायम आहे. ...