रेतीचा अवैध उपसा करुन पुनर्वसन टाकळी ते खमाटा या डांबरीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजुला साठा केला जातो. सकाळी ६ ते १० वाजतापर्यंत व रात्री ५ ते ८ वाजतापर्यंत जेसीबीच्या सहायाने दहाचाकी टायर असलेल्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणात रेतीचा भरणा केला जात आहे. त ...
त्यानंतर स्वामी हरदास फाऊंडेशनचे सतीश कोरडे यांनी स्वत:चा व कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून जे लोक मानवी हक्कासाठी झगडतात त्यांचा शब्द सुमनानी गौरव केला. रमन देशमुख यांनी कायदेशीर बाबींचे सर्वाना जाणीव करुन देवून आजच्या स्थितीत महिलांनी जास्तीत जास्त ...
धानाचे कोठार म्हणून तुमसरची ओळख राज्यात आहे. येथील बाजार समिती प्रसिद्ध मंडी म्हणून सुपरिचीत आहे. बाजार समितीच्या मार्केट यार्डात उघड्यावर धानाची पोती पडून आहे. ढगाळ वातावरण असल्याने पाऊस बरसण्याची शक्यता अधिक आहे. पाऊस बरसला तर संपूर्ण धानाची पोती ओ ...
जिल्ह्याची जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाच्या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. तरीही काही घाटांवर रेती तस्करांची खुलेआम मुजोरी दिसून येत आह ...
दोन महिन्यांपूर्वी ५ सप्टेंबरच्या पहाटे ३ वाजता बोदडवासी गाढ झोपेत असताना सदर चिमुकलीच्या वडिलाने व त्याच्या प्रेयसीने रमेश तुळशीराम सोलव (६८) यांच्या घराच्या ग्रीलला नऊ महिन्याच्या बालिकेला बांधून पलायन केले होते. या प्रकरणातील आरोपी पित्याला अटक कर ...
राज्यात खासगी वैद्यकीय शिक्षण एमबीबीएस घेणारे गरीब कुटुंबातील व राखीव प्रवर्गातील असतात. राज्यात एकूण ११ महाविद्यालय असून प्रत्येक महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क राज्यातील शिक्षण शुल्क समिती ठरवित असते. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयाच्या शुल्कात सहा ला ...
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी सुमारे ६७ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये एकट्या लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना साडेबारा कोटी रुपयांचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना यापुर्वीही ...
प्रथमेश हा दररोज मित्रांसोबत पहाटेच्या सुमारास व्यायाम करण्यासाठी सायकलने जात असे. गुरुवारही तो मित्र अमोलसोबत सायकलने गेला होता. सिरसी गावाजवळील राज्य मार्गावर मागेहून येणाऱ्या भरधाव ट्रेलरने सायकलला धडक दिली. यात मागेबसलेला प्रथमेश हा ट्रेलरच्या चा ...
मँगेनीजची वाहतूक करणारा एक ट्रक ब्रेक निकामी झाल्याने अनियंत्रित होऊन उलटला व त्याखाली अन्य गाड्या व नागरिक दबल्याची घटना राजापूर-नाकाडोंगरी मार्गावर गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास घडली आहे. ...