नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात सुंदरटोला जंगलात चितळाची शिकार झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांना मिळाली. त्यावरुन त्यांनी चौकशी सुरु केली असता आष्टी गावात या हरणाचे मांस शिजविले जात असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर वनविभागाच्या पथ ...
भंडारा शहरातील खात रोड ते जिल्हा परिषद चौक या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र खांबतलाव परिसरात गत सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम बंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठाले खड्डे निर्माण झाले आहे. रविवारी सायंकाळी तकीया वॉर्डातील प्रशांत नानाजी ...
अंगणवाडी केवळ मुलांसाठी नसून सर्व लाभार्थ्यांसाठी आहे. अंगणवाडीचे समायोजन करुन बंद करण्याचा कट कारस्थान सुरु झाले आहे. या विरोधात लढण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे आवाहन संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे यांनी केले. ...
मोहाडी तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. या नदीतील रेतीला सर्वत्र मोठी मागणी आहे. त्यामुळेच रेती तस्करांनी गत काही वर्षांपासून आपला मोर्चा रेतीघाटांवर वळविला आहे. तालुक्यातील घाटांवर पहाटेपासून उशिरा रात्रीपर्यंत जेसीबीच्याद्वारे रेतीचे उत्खनन केले जाते ...
भंडारा शहरातील खांबतलाव चौक परिसरात एसटी खाली चिरटून तरुण ठार झाला तर वरठी येथील सनफलॅग कंपनीत लोकोपायलट खाली आल्याने कामगार चिरडला गेला. रविवार जिल्ह्यासाठी जणू अपघातवार ठरला. ...
विविध सभागृह आहेत. येथे आयोजित समारंभातील अरलेले अन्न राष्ट्रीय महामार्गालगत टाकले जाते. या मार्गावरील विक्रेते टाकावू साहित्या रस्त्यालगत फेकून देतात. कोंबड्यांची पिसे आणि अवयव पोत्यात भरून रस्त्याच्या कडेलाच टाकली जाते. याचा परिणाम या परिसरात राहणा ...
पञ्ञा मेत्ता संघाचे कार्य आज अनेक राज्यात सुरु आहे. तीन वेळा दु:ख सहन केल्यानंतर चवथ्यांदा सुख मिळते. बौद्ध विहार अध्यात्मिक कार्याकरिता निर्माण केले जातात. आज जनतेनी आध्यात्मीक कार्याकडे जाण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पञ्ञा मेत्ता संघाचे अध्यक्ष भद ...
लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसर भाजीपाला उत्पादनासाठी अग्रेसर आहे. शेकडो हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड केली जाते. यावर्षीही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड केली. फुलकोबी, पानकोबी, भेंडी, मिरची आदींची लागवड करण्यात आली. ...
मोहफुलापासून मोठ्या प्रमाणात मद्याची निर्मिती केली जात असतानाही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे हे विशेष. पशुखाद्याकरिता मोहफुलाची आयात करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली जाते. वर्षातून आठ महिने मोहफुलाची वाहतूक सुरू राहते. ...
तालुक्याचे ठिकाण असलेल्या लाखांदूर येथील महत्वाचे चौक म्हणजे शिवाजी चौक आहे. या चौकातून साकोली, अर्जुनी, वडसा, भंडारा, पवनी आदी शहराला जाण्यासाठी मार्ग आहेत. या ठिकाणी एसटी बस, खाजगी प्रवाशी वाहतूकचा याच ठिकाणी थांबा आहे. त्यामुळे शाळकरी मुले, ये-जा ...