सध्या देशात कोरोनाचे संकट घोंगावत आहे. सर्वत्र संचारबंदी असून व्यवहार ठप्प पडले आहेत. अशा आपातकालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. वेळेवर रक्त उपलब्ध होण्याची शक्यता नसते. त्यामुळे तुमसर येथील नवप्रतिभा युवा मंच व गेम चेंजर संघटनेने या श ...
सकाळी ९ वाजतापासून रस्त्यांवर नागरिकांची गर्दी दिसून येते. सोमवारी तर ११ वाजताच्या सुमारास नागरिकांची गर्दी पाहून शहरातील संचारबंदी उठली की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. वेगवेगळे निमित्त करून नागरिक रस्त्यावर फेरफटका मारताना दिसत होते. काहींच्या ...
संचारबंदीमुळे कुठे फिरता येईना, परिणामी झाडू विक्री बंद झाली. आपल्या मूळ गावी जायचे तर हातात पैसे नाहीत आणि आता तर सीमाबंदीच्या कठोर आदेशाने मध्यप्रदेशातील झाडूची विक्री करून पोट भरणारे ५७ जण चिंतीत होते. अशा विक्रेत्यांची शासकीय वसतीगृहात उत्तम सोय ...
परिस्थितीशी सामना करीत सतत सेवा प्रदान करत आहे. अशा संकटाच्या वेळी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री आणि विधानपरिषदेचे सदस्य डॉ. परिणय फुके यांनी त्यांच्या गोंदिया - भंडारा जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांच्या स्थान ...
कोरोनाचे संकट दारावर उभे ठाकले आहे. या संकटातून केवळ डॉक्टर्स, बाहेर काढू शकतात वैद्यकीय सेवा नागरिकांना मिळाली तर आपसून भिती दूर होईल. परंतु शासकीय दवाखाने वगळता खाजगी रुग्णालये व ओपीडी बंद असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. अवकाळी पाऊ स दरदिवशी ह ...
क्षेत्रातील कोणताही गरीब लॉकडाऊनच्या काळात उपाशी राहू नये, बेरोजगारीमुळे जगणे मुश्कील होऊ नये म्हणून दोन्ही उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. यावेळी त्यांनी विविध विषयावर नागरिकांशी मार्मिक चर्चा केली. ग्रामपंचायतंीना भेडसावणाऱ्या समस् ...
कोरोना व्हायरसच्या रुग्ण संख्येत देशभरात वाढ होत आहे. गोंदिया जिल्हयात कोरोना व्हायरसचा पॉजीटिव्ह रुग्ण आढळल्याने सिमावर्ती गावात नागरिकांत भिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांनी स्वत:ला सुरक्षीत करण्यासाठी टोकाचे निर्णय घेतला आहे. बपेरा आंतरराज्यी ...
संचारबंदीमुळे अनेकांचे रोजगार ठप्प झाले आहेत. गोरगरीबांना तर जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत बीटीबीने मदतीचा हात दिला. सब्जीमंडीत येणारा भाजीपाला एका वाहनात टाकून शहरातील विविध भागात मोफत वितरीत करण्यात आला. त्यामुळे गोरगर ...
भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत विदेशातून ४३ आणि मुंबई-पुणे व इतर महानगरातून सहा हजार ४२७ व्यक्ती दाखल झाले आहेत. या सर्वांची रॅपीड रिस्पांस टीमने भेट घेऊन आरोग्यविषयक सूचना दिल्या. यापैकी विदेशातून आलेल्या २९ आणि महानगरातून आलेल्या सहा हजार ४२७ व्यक्तींन ...
गावातील आरोग्य उपकेंद्रात विविध समस्या आहेत. उपचारासाठी औषध नसतात. चोवीस तास सेवा देणारे सेवक नसतात. रुग्णालयात नेण्यासाठी वाहन मिळणे तर गावकऱ्यांच्या नशिबी नसते. आता तर कोरोनाने कठीण वेळ आणली आहे. अशा परीक्षेच्या समयी कोणी ना कोणी देवदूत म्हणून धावू ...