केंद्र सरकारने सर्वच घटकांना न्याय देण्यासाठी आधी २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले, मात्र महाराष्ट्र शासनाने कोणतीही मदत सर्वसामान्य जनतेला या बिकट परिस्थीतीत केलेली नाही. त्यामुळे कोरोनाचे संकट कमी होण्याऐवजी अधिक गडद होत चालले आहे. महाव ...
जवळपास १५ ते २० दिवस व्यवसाय केला अन् देशात कोरोना विषाणुचा वाढता प्रभाव दिसून आला. शासनाने जमावबंदी व संचारबंदीचे आदेश निर्गमीत करताच यांचा व्यवसायही बंद पडला. चप्राड येथील समाजमंदिरात वास्तव्य करु लागले. सुरुवातीच्या दिवसात जमा असलेल्या पैशातून संस ...
जिल्हा रुग्णालयात स्थापन करण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डातून आतापर्यंत २६३ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. साकोली, तुमसर व मोहाडी तालुक्यातील कोवीड केअर सेंटरमध्ये २९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये भरती आहेत. रुग्णालय क्वारंटाईनमधून आतापर्यंत ६१ ...
मे हिटचा दणका आबालवृद्धांसह सर्वांना जाणवू लागला आहे. सोमवारी थोडेफार ढगाळ वातावरण असल्यानंतर मंगळवारपासून उष्णतेत वाढ जाणवू लागली. शुक्रवारी तापमानाने यावर्षीचा उच्चांक गाठला. मागीलवर्षी मे महिन्यातच तापमानाने ४६ अंशाचा आकडा पार केला होता. उष्ण लहरी ...
बंगालच्या उपसागरात आलेल्या 'अम्पन' चक्रीवादळामुळे मान्सूनने गती घेतली आहे. दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटावर दाखल झालेला आहे. २०१७ मध्ये ३० जून व २०१८ मध्ये २९ जूनला केरळमध्ये दाखल झालेला मान्सून गतवर्षी पासून उशिराने दाखल होत आहे. हवामान खात्याच्य ...
आजघडीला देशातील सर्व इंडस्ट्रीज मोठ्या जोमाने सुरु आहे. शेतकऱ्यांवर जर कोरोना विषाणूचे आक्रमण झाले तर अख्या देश भुकेने तळपतील, यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या आरोग्यावर कुठलाही परिणाम होऊ नये व कोरोना विषाणू शेतकऱ्यांपासून खूप दूर राहावा, या उद्दात्त हे ...
बोगस बियाणांच्या कंपन्यांवर अदाखलपात्र गुन्हा दाखल करुन कारवाई झाली पाहिजे, असे धोरण आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले. नागपूर येथे कापूस खरेदी डिलर्सना पकडून त्यांचे बियाणे बॅन करण्यात आले. बोगस बियाणे धारकावर पाच केसेस दाखल करण्यात आल्या. संबंधित ...
पांगडी, लेंडेझरी परिसरात असलेल्या परिसरात विस्तीर्ण तलाव आहे. यासोबतच वाघ, बिबट, सांबर, अस्वल या हिंस्त्र प्राण्यांसह मोर, हरिण, चितळ यासह असंख्य पशुपक्षांचे वास्तव्य आहे. जंगल क्षेत्रात आंजन, मोहा, आवळा, बाभूळ, हिरडा, बेहडा, शिशम, कडूनिंब, पळस, गराड ...
लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उन्हाळ्यात शेतकरी भटई वांग्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. मात्र लाखनीसह भंडारा बाजारात शेतकऱ्यांना भटई वांगे केवळ एक रुपया किलो दराने विक्री करण्याची वेळ आली. उन्हाळ्यात असणारे लग्न समार ...
वारपिंडकेपार येथील एका इसमाने बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता गावातील सार्वजनिक स्वच्छतागृह, हातपंप, सिमेंट रस्ता बांधकामाची तोडफोड करायला सुरुवात केली. काही गावकऱ्यांनी बांधकामाची तोडफोड होत असताना ...