शहरं
Join us  
Trending Stories
1
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
2
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
3
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
4
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
5
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
6
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
7
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
8
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
9
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
10
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
11
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
12
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
13
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
14
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
15
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
16
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
17
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
20
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:30 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारी रोजी पहाटे शिशू केअर केंद्रात आग लागून १७ नवजात बालकांपैकी दहा नवजात बालकांना ...

जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारी रोजी पहाटे शिशू केअर केंद्रात आग लागून १७ नवजात बालकांपैकी दहा नवजात बालकांना जागीच आपला नाहक जीव गमवावा लागला होता. यामध्ये लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ येथे बेवारस मिळालेल्या तीन दिवसांच्या बालकाला लाखनी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता भरती केले होते. मात्र या घडलेल्या दुर्घटनेमुळे त्या बालकाला न्याय मिळू शकला नाही. त्यामुळे जिल्ह्यात अशी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी झालेल्या अग्निकांड घटनेची सखोल तात्काळ चौकशी करून दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. जनकल्याण समाजोन्नती अन्याय निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष दिनेश वासनिक, रोशन फुले, एस. एस. बोरकर, राहुल राऊत, चारुल रामटेके, अंबादास नागदेवे, राजेश वाघमोडे, महेंद्र देशपांडे, नाना गायधने, प्यारेलाल कटलेट, किशोर मेश्रम यांनी निवेदना दिले आहे. दहा बालकांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद न केल्यास संपूर्ण राज्यभर जनकल्याण समाजोन्नती अन्याय निवारण समितीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष दिनेश वासनिक यांनी निवेदनातून दिला आहे.