शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

‘जायकवाडी’चे पाणी ‘माजलगावा’त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:55 AM

पैठणच्या उजव्या कालव्यातून २१ डिसेंबर रोजी सोडलेले पाणी २४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता माजलगाव धरणात सोडण्यात आले.

पुरुषोत्तम करवा ।लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : तालुक्यासह माजलगाव धरण क्षेत्रात पडलेल्या दुष्काळामुळे धरणातीलपाणी आॅक्टोबरमध्येच मृतसाठ्यातच गेले असताना या धरणातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात गंभीर होवू नये म्हणून पैठणच्या धरणातील सी.आर. ने कोलत्याचीवाडी येथून पैठणच्या उजव्या कालव्यातून २१ डिसेंबर रोजी सोडलेले पाणी २४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता माजलगाव धरणात सोडण्यात आले. महिनाभर या पाण्याचा विसर्ग एकूण ३४ दलघमी पाणी येणार आसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.माजलगाव धरणक्षेत्रात या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे धरणातील पाणी पातळी वाढली नसून, रोज धरणातील पाण्याचा बीड शहरासह माजलगाव शहर आणि ११ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होत आहे. त्यात होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा कमी होत आहे.माजलगाव धरणाची पाणी पातळी एकूण ११.०२ टीएमसी असून २२ डिसेंबरपर्यंत धरणात मृतसाठा होता. त्यामुळे भविष्यात माजलगाव धरणावर अवलंबून असणाºया गावांचा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह परळी येथील औद्योगिक विद्युत प्रकल्पासाठी पाण्याची गरज होती.या बाबत माजी सभापती नितीन नाईकनवरे यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री पंकजा मुंडे, माजलगावचे आ. आर. टी. देशमुख यांच्याकडे तसेच तहसील प्रशसनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे पैठण धरणातील पाणी माजलगाव धरणात सोडण्यात आले. २१ डिसेंबर पासून पैठण धरणाच्या कोलत्याचीवाडी येथून उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात सोडलेले पाणी धरणापर्यंत येण्यास जवळपास चार दिवस लागले आहेत. २४ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास माजलगाव धरणात ९०० क्युसेसने सोडले आहे.या मुळे धरणातील पाणी पातळीत निश्चित वाढ होऊन भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने माजलगाव तालुक्यात समाधान व्यक्त होत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी