शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बाधितांचा उच्चांक; १२११ नवे रूग्ण तर तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 4:33 AM

बीड : जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी पुन्हा एकदा नव्या रूग्णांच्या संख्येने उच्चांक पार केला. दिवसभरात १२११ ...

बीड : जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी पुन्हा एकदा नव्या रूग्णांच्या संख्येने उच्चांक पार केला. दिवसभरात १२११ नवे रूग्ण आढळले तर तिघांचा मृत्यू झाला. तसेच ६८१ जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना रूग्णालयातून घरी पाठविण्यात आले.

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ४ हजार २६२ जणांची चाचणी केली. यामध्ये ३ हजार ५१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर १ हजार २११ नवे रुग्ण आढळून आले. नव्या रुग्णांमध्ये अंबाजोगाईत सर्वाधिक ३३७ रुग्ण आढळून आले तर, आष्टीत ११९, बीडमध्ये १४३, धारुरमध्ये ४७, गेवराईत ३९, केजमध्ये ११२, माजलगाव ६५, परळीत १३८, पाटोदा ९९, शिरुरमध्ये ५३, वडवणी ५९ रुग्ण आढळून आले.

दरम्यान, तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. यामध्ये बीड शहरातील भाजी मंडई परिसरातील ७० वर्षीय महिला, केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील ७० वर्षीय पुरुष आणि आष्टी तालुक्यातील बोरवडी येथील ४२ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. शनिवारी दिवसभरात ६८१ जणांनी कोरोनावर मात केली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३८ हजार १६८ इतकी झाली असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३३ हजार १८ इतकी झाली आहे. आतापर्यंत ७४१ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जि.प.सीइओ अजित कुंभार, डीएचओ डॉ. आर. बी. पवार, साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.