शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

राज्याच्या वनविभागाला आता स्वतंत्र ध्वज; सैन्यदल, सीबीआय, पोलिस यांच्यानंतर मिळाला बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 8:20 PM

देशात ३३ टक्के वनाच्छादित क्षेत्र निर्माण करण्यासाठी वनविभागाचा महत्त्वाचा रोल आहे.

- गणेश वासनिक

अमरावती : देशाचे तीनही सैन्यदल, सीबीआय व पोलीस विभागानंतर राज्याच्या वनविभागाला स्वतंत्र ध्वज मिळणार आहे. त्यामुळे वनविभागाची नवी ओळख निर्माण होणार आहे. वनविभाग वने आणि वन्यजिवांचे संरक्षण करण्यासह पर्यावरण आणि जैवविविधता अबाधित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

देशात ३३ टक्के वनाच्छादित क्षेत्र निर्माण करण्यासाठी वनविभागाचा महत्त्वाचा रोल आहे. याशिवाय पर्यटनक्षेत्रातही कमालीची कामगिरी बजावत आहे. जंगलाचे वैभव संपन्न ठेवण्यासाठी वनाधिकारी, वनकर्मचारी मोलाची भूमिका बजावतात. स्वतंत्र ध्वज मिळणार असल्याने वनविभागाच्या शिरपेचात मानाच तुरा खोवला आहे.

हिरव्या, लाल रंगाचा आहे ध्वज

वनविभागाचा ध्वज हा हिरव्या, लाल रंगाचा आहे. यात राजमुद्रा आणि वनविभागाचे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हे ब्रीद वाक्य अंकित आहे. १९८८ च्या राष्ट्रीय वननीतीमध्ये हिरवा रंग हा ‘सिम्बॉल’ वनविभागाला प्राप्त झाला. लाल रंग म्हणजे ‘धरती माता’. या धरतीमुळेच सर्व जण श्वास घेतात. ध्वजात ‘रिफ्लेक्ट’ रंग हा गोल्डन असून, वने, पाणी, हवा, वन्यजिवांचे संरक्षण या सोनेरी कामगिरीसाठी हा रंग ठेवण्यात आला आहे.

डीएफओ ते पीसीसीएफ यांच्या वाहनांवर असेल ध्वज

उपवनसंरक्षक (डीएफओ) ते प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ) या आयएफएस अधिकाऱ्यांच्या वाहनांवर ध्वज लावण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयात देशाचा तिरंगा आणि वनविभागाचा ध्वज असे दोन्ही लावण्यात येतील. वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना कार्यालयात टेबलवर हा ध्वज लावण्याची मुभा असणार आहे.वनविभागाला आता स्वतंत्र ध्वजामुळे नवी ओळख मिळणार आहे. ड्रेस कोड, कॅडरबेस, शिस्तीचा हा विभाग आहे. स्वतंत्र ध्वज असावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. लवकरच या ध्वजाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात येईल.- संजय राठोड, वनमंत्री, महाराष्ट्र.

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगलMaharashtraमहाराष्ट्रAmravatiअमरावती