शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत प्रत्येक शेताला पाणी

By admin | Updated: March 28, 2016 00:09 IST

गतिमान सिंचन लाभ कार्यक्रम प्रत्येक शेताला पाणी पाणलोट क्षेत्रविकास आणि प्रती थेंब अधिक पाणी या महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश असलेली प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राज्यात राबविली जाणार आहे.

आराखडे मागवले : जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारीअमरावती : गतिमान सिंचन लाभ कार्यक्रम प्रत्येक शेताला पाणी पाणलोट क्षेत्रविकास आणि प्रती थेंब अधिक पाणी या महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश असलेली प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राज्यात राबविली जाणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यांचे जिल्हा सिंचन आराखडे तयार करायचे आहेत. जिल्हास्तरावर योजनेचे दैनंदिन सनियंत्रण व अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्ह्यांचे जिल्हा सिंचन आराखडे तयार करण्याची जबाबदारी या समितीची आहे. जिल्ह्यात उपलब्ध असलेले पाणी, पाणी आरक्षण, शेती, पिकाखालील एकूण क्षेत्र, सिंचनाखालील एकूण क्षेत्र या सर्व बाबीच्या अनुषंगाने ही योजना राबविण्यासाठी जिल्हा सिंचन आराखडे तयार होणार आहेत. त्या आधारे सर्वाधिक निकड असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रभावीपणे राबविली जाणार आहे. जिल्हा सिंचन आराखडे तयार करताना प्रधानमंत्री आराखडे तयार करताना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, त्याचप्रमाणे जिल्हा सिंचन आराखडा केंद्र शासनाने तयार केलेल्या टेम्पलेटमध्ये तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)आराखडे तयारीसाठी प्रत्येकी १० लाखराज्यातील १६ जिल्ह्यांचे सिंचन आराखडे तयार करण्यासाठी प्रति जिल्हा १० लाख याप्रमाणे १.६० कोटी रुपये निधी याआधीच वितरित करण्यात आला. उर्वरीत १८ जिल्ह्यांसाठी १.८० कोटींचा निधी २१ मार्च रोजी कृषी, पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाने वितरित केला आहे.