शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पिंगळाई बंधाऱ्यामुळे पुराचा धोका टळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:01 IST

पिंगळाई नदीपात्राचे यापूर्वीच जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ५० लक्ष रुपये खर्च करून खोलीकरण झाले. त्यानंतर शहराला पुराचा धोका निर्माण होऊ नये, तसेच भूगर्भातील जलपातळीत वाढ व्हावी, यासाठी पूर्वीचा बंधारा काढून टाकण्यात यावा आणि त्याऐवजी ३.५० कोटी खर्चाचा कोल्हापुरी बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी सातत्याने केली होती.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : ३.५० कोटींचे बंधाºयाचे काम प्रगतीत जलपातळीतही वाढ अपेक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : येथील पिंगळाई नदीवर ३ कोटी ५० लक्ष रुपये खर्चाचा कोल्हापुरी बंधारा बांधण्यात येणार आहे. या बंधाºयामुळे भूगर्भातील जलपातळीत वाढ होण्यासोबतच पुराचा धोकासुद्धा आता राहणार नाही, असा दावा आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. सततच्या पाठपुराव्यामुळेच सध्या या बंधाऱ्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे त्या म्हणाल्या.पिंगळाई नदीपात्राचे यापूर्वीच जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ५० लक्ष रुपये खर्च करून खोलीकरण झाले. त्यानंतर शहराला पुराचा धोका निर्माण होऊ नये, तसेच भूगर्भातील जलपातळीत वाढ व्हावी, यासाठी पूर्वीचा बंधारा काढून टाकण्यात यावा आणि त्याऐवजी ३.५० कोटी खर्चाचा कोल्हापुरी बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी सातत्याने केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश येऊन वित्त नियोजन विभागाने नवी दिल्ली येथील व्यापकॉज या संस्थेने बंधारा स्थळाचे संरक्षण करून या कंपनीने बंधाऱ्याच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. सहा महिन्यांत हे काम आता पूर्ण होणार असल्यामुळे तिवसा शहराला मुबलक पाणीपुरवठा होण्यासोबतच नदीपात्रसुद्धा स्वच्छ राहणार आहे.अप्पर वर्धाचे पाणी मिळावे यासाठी प्रयत्नउन्हाळ्यात जलस्रोत आढळल्यामुळे तिवसा शहराला पाणीटंचाई भेडसावते. त्यामुळे अप्पर वर्धा धरणाच्या नलदमयंती जलाशयातून तिवसा शहराला पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली होती. अप्पर वर्धा धरणातील पाण्यावर शेतकऱ्यांचा हक्क आहे. नागरिक व गुरांना पिण्यासाठी पाणी मिळावे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, अशी मागणी करून या मुद्द्यावर त्यांनी जनआंदोलनसुद्धा केले होते.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर