गांधी विद्यालयासमोरील महामार्गाचा उड्डाणपूल धोक्याचा ठरू पाहत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या गंभीर बाबींकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे. अपघात घडल्यानंतरच थातूर - मातूर दुरूस्त्या करण्यापलीकडे ठोस काहीच केल्या जात नसल्याने शहरवासीयांध्ये संत ...
आमदार वीरेंद्र जगताप यांनी शनिवारी तालुक्यातील पहूर गावातील आमदार निधीतून रस्ता, जावरा (मोळवण) येथील दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत काँक्रीट नाली व व खेड पिंप्री येथील ग्रामपंचायत भवन व काँक्रीट रस्ता आणि नाली बांधकामाचे भूमिपूजन केले. आमदार जगताप यांच् ...
गणपतीच्या शुभेच्छा, मंत्र्यांच्या आगमनाचे स्वागत, विकासकामांचे भूमिपूजन, वाढदिवसाच्या शुभेच्छा याशिवाय विविध कारणांसाठी बहुतांश नगरसेवकांद्वारा अनधिकृत होर्डिंग लावण्यात धन्यता मानली जाते. या नियमबाह्य कारभाराला चाप लावण्याचे काम महापालिकेच्या बाजार ...
रेल्वे प्रशासनाने ज्या रेल्वे स्थानकावर पार्सल सुविधा आहे, अशा कार्यालयाच्या मासिक उत्पन्नाचा आढावा घेत जेथे उत्पन्न कमी तेथे पार्सल सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने भुसावळ मध्य रेल्वे विभागांतर्गत शेगाव, बडनेरा, मुर्तिजापूर, मनमाड, चा ...
शेतातील ती विहीर कोरडी असल्याने आत बाळ असल्याचे क्षणात दिसून आले. त्यामुळे शेतमालक अमर अनिल सोनार व शिरजगाव कसबा पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून बालिकेला विहिरीबाहेर काढले. वैद्यकीय तपासणीअंती ते बाळ स्त्रीलिंगी, तीन ते चा ...
भाईगिरी करीत असल्याच्या कारणावरून दोघांत वाद झाला. रोहनने ऋतिकला एक थापड लगावली. नेमकी हीच बाब ऋतिकला खटकली. त्याने वचपा काढण्यासाठी रात्री १० वाजताच्या सुमारास मित्रांना घेऊन यशोदानगर गाठले. तेथील एका पानटपरीवर उभा असलेल्या भूषणसोबत ऋतिकने वाद करून ...
अमरावती शहरात डेंग्यूरुग्णांची वाढती संख्या पाहता, महापालिकेने पॉम्प्लेटद्वारे जनजागृती सुरू केली. मात्र, शहरातील विविध ठिकाणी साचलेल्या स्वच्छ पाण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. डेंग्यूचा ताप पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती ही अशा पाण्यात होते. ...
डॉ. राजेंद्र भट्टड यांचा मृतदेह त्यांच्याच गोदावरी हॉस्पिटलच्या रेस्ट हाऊसमध्ये ५ सप्टेंबर रोजी संशयास्पद स्थितीत सापडला. त्यांच्या मृत्युनंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत. पैकी कुठल्याही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर स्थानिक पोलीस शोधू वा सांगू शकले नाहीत ...
अचलपूर जिल्हा निर्मितीसह प्रमुख १९ मागण्यांसंदर्भात चांदूरबाजार तालुक्यातील नागरवाडी येथील गाडगेबाबा आश्रमशाळा परिसरातील गाडगेबाबा स्मृती मंदिरात २२ सप्टेंबर २००८ पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी पुरुषोत्तम भापकर, जिल्हा प ...