अचलपूर तालुक्यातील खैरी शिवारात जेरबंद केल्या गेलेल्या बिबट्याने दवाखान्यात जेवण नाकारले आहे. भोजनात त्याला दिले गेलेल्या एक किलो चिकनकडे त्याने बघितलेही नाही. चिकन आवडले नसावे म्हणून त्याला जिवंत कोंबडी दिली गेली. पण, या जिवंत कोंबडीलाही त्याने चिडू ...
विदर्भात नागपूर व यवतमाळच्या पाठोपाठ अमरावती शहरातही कोरोनाने आपले पाय पसरवणे सुरू ठेवले आहे. सोमवारी सकाळीच हाती आलेल्या वृत्तानुसार शहरात एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या २१ वर गे ...
नूरनगरातील ५३ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर प्रशासन अलर्ट झाले. संपूर्ण परिसर सॅनिटाइज करण्यात आला. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून नूरनगर, खाटीकपुरा, बारीपुरा, मुल्लापुरा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. सदर भागात येणारे ...
अमरावती विद्यापीठाचे शैक्षणिक जाळे अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात विस्तारलेले आहे. ३९५ महाविद्यालयांत पाच लाख विद्यार्थी एकूणच शैक्षणिक शाखांमध्ये अभ्यासक्रमात शिक्षण घेतात. परिणामी विद्यार्थ्यांना जुजबी कामानिमित्त विद्यापीठात ये- ...
तालुक्यातील धामोडी येथे रविवारी सकाळी १० वाजता अशोक गावंडे यांची मुलगी श्रद्धा हिचा विवाह अंजनगाव तालुक्यातील रत्नापूर येथील नरहरी सरोदे यांचा मुलगा श्रीकांत यांच्यासोबत पार पडला. विवाहप्रसंगी नवदाम्पत्यासह पाहुण्यांनीदेखील चेहऱ्याला मास्क बांधलेला ...
दरवर्षी तीन दिवस हा महोत्सव ग्रामजयंती म्हणून हजारो अनुयायांच्या उपस्थितीत उत्स्फूर्तपणे साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या विश्वव्यापी संकटामुळे इतिहासात पहिल्यांदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची महासमाधी कुलूपबंद आहे. त्याच परिसरात दरवर्षी हा उत्सव ...
खैरी शिवारातून २५ एप्रिलला दुपारनंतर जेरबंद करून बिबट्याला परतवाडा येथील वाघाच्या दवाखान्यात ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल केले गेले. तेथे त्यावर ‘स्क्वीज केज’मध्ये उपचार सुरू आहेत. दुसऱ्या दिवशी २६ एप्रिलला भोजनात परत त्याला जिवंत कोंबडी दिली ...
राज्यातील बहुतेक जिल्ह्यांत कोरोना संकटामुळे स्थिती बिकट आहे. याचे वास्तव चित्र समोर येण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्रीय पथक पाठविण्याची विनंती खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. ...
राज्याच्या वन विभागात वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची वर्षभरापासून १५२ पदे रिक्त आहेत. तर, वन्यजीव विर्भातगातील १९ पदे असल्याने वनविर्भातगाच्या कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. परिणामी वन्यजीवांच्या संरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...