शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

ओला दुष्काळाचा अमरावतीत पहिला बळी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 19:44 IST

मृतदेह कलेक्ट्रेटमध्ये; तीन एकरातील सोयाबीन मातीमोल झाल्याने आत्महत्या

अमरावती : परतीच्या पावसाने तीन एकरातील सोयाबीन मातीमोल झाले. शेतीपिकांचा पंचनामाही झाला नसल्याने नांदगाव तालुक्यातील सिद्धनाथपूर येथे बुधवारी ही घटना घडली. संतप्त नातेवाइकांनी अमरावती येथे गुरुवारी शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह जिल्हा कचेरीत आणल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.

सुधाकर महादेवराव पाटेकर (४८, रा. सिद्धनाथपूर, ता. नांदगाव खंडेश्वर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतातील उभे पीक सडल्याने त्यांनी आत्महत्या केली. पिकांच्या नुकसानाचे पंचनामे झाले नाही. पटवारी, ग्रामसेवक शेतात आले नाही, असा आरोप मृताचे भाऊ संतोष पाटेकर, जावई देविदास खाडे, शेजारी प्रशांत भागेवार, मोहन पवार, विजय पाटेकर आदींनी अपर जिल्हाधिकारी संजय पवार यांना निवेदन देताना केला. या कुटुंबाला सावरण्यासाठी तात्काळ आर्थिक मदतीची मागणी यावेळी करण्यात आली.

वडिलांना कॅन्सर झाल्याने त्यांच्या उपचारासाठी सुधाकर पाटेकर कर्जबाजारी झालेत. वडिलांनी आत्महत्या केली. यातून सावरत नाही तोच त्यांच्या आईचेदेखील निधन झाले. महिनाभराच्या आत कोसळलेले संकट व शेतीखर्च यात पाटेकर कर्जबाजारी झालेत. नातेवाइकांकडून उसनवार केली. महाराष्ट्र बँकेचे व गावातील सेवा सहकारी सोसायटीचे दोन लाखांवर कर्ज त्यांच्यावर आहे. तीन मुली व एका मुलाचे शिक्षण, लग्न कसे करावे, कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून त्यांनी विषारी कीटकनाशकाचे सेवन केले. यात त्यांचा मृत्यू झाला. हा अमरावती जिल्ह्यातील ओला दुष्काळाचा पहिला बळी ठरला आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीAmravatiअमरावती