शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षी आपत्तीसाठी शेतकऱ्यांना ४३ कोटींची मदत

By admin | Updated: June 10, 2016 00:20 IST

गतवर्षी नैसर्गिक आपत्तीत अवर्षण, गारपीट, अतिवृष्टी यामुळे १ लाख ६३ हजार १२५ शेतकरी बाधित झाले.

६३ कोटी प्राप्त : १ लाख ६३ हजार १२५ शेतकऱ्यांना लाभ अमरावती : गतवर्षी नैसर्गिक आपत्तीत अवर्षण, गारपीट, अतिवृष्टी यामुळे १ लाख ६३ हजार १२५ शेतकरी बाधित झाले. यासाठी शासनाने ६३ कोटी ८५ लाख ४१ हजारांचा निधी जिल्हा प्रशासनाला दिला. यापैकी ४३ कोटी ३ लाख ६६ हजार ९८३ रुपयांचा निधी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला, तर २० कोटी ८१ लाख ७४ हजारांचा निधी शासनाला समर्पित केला आहे. आॅक्टोबर २०१३ मधील अतिवृष्टीसाठी ६ कोटी २६ लाख २१ हजारांचा निधि जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाला होता. या पैकी ६ कोटी २५ लाख ९८ हजार ५०२ रुपयांचा निधी ३७ हजार १२४ शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्यात आला आहे. खरीप २०१४ मधील हंगामात ८ कोटी ७५ लाखांचा निधी जिल्ह्यात उपलब्ध झाला होता. यापैकी ७ कोटी ३२ लाखांचा निधी २१ हजार ६१६ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. फेब्रुवारी-मार्च २०१५ मधील गारपीटसाठी १२ कोटी २४ लाख ८२ हजार २०० रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध केला होता. या पैकी ११ कोटी २६ लाख ६० हजार ३०५ रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्यात आला. २०१३ मधील अतिवृष्टीग्रस्तांसाठी १९ कोटी ३ लाख २२ लाख ९० हजार ९०४ रुपयांचा निधी ७,२५७ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला. जुलै २०१४ मधील अतिवृष्टीग्रस्तांसाठी १७ कोटी, ५२ लाख २१ हजारांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला होता. यापैकी १५ लाख २७ लाख ८५ हजारांचा निधी ८१ हजार १४० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे. या एकूण निधीपैकी २० कोटी ८१ लाख ७४ हजार १७ हजारांचा निधी शासनाला समर्पित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)२० कोटींचा निधी शासनाला समर्पितगतवर्षी जिल्ह्यात प्राप्त ६३ कोटी ८५ लाख ४१ हजार रुपयांच्या निधीपैकी ४३ कोटी ३ लाख ६६ हजार ९८३ कोटी रुपये १ लाख ६३ हजार १२५ शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्यात आले. उर्वरित २० कोटी ८१ लाख ७४ हजारांचा निधी शासनाला समर्पित करण्यात आलेला आहे. यामध्ये सर्वाधिक १५ कोटी ८० लाख २८ हजारांचा निधी २०१३ मध्ये अतिवृष्टीसाठी मिळालेल्या मदतीचा आहे. आॅक्टोबर २०१३ अतिवृष्टीचे २ कोटी २४ लाख ९९ हजार ९७७ रुपये व खरीप २०१४ मधील दुष्काळी स्थितीसाठी मिळालेला १ कोटी ७४ लाख ६७ हजार ८४१ रुपयांचा निधी शासनाला परत करण्यात आलेला आहे.