शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

वटहुकूम रद्द न केल्यास उच्च न्यायालयात जाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:20 IST

राजूर येथे झालेल्या बैठकीत आदिवासी भागातील ३२ गावच्या आदिवासी शेतकऱ्यांची माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या दालनात ही बैठक झाली. ...

राजूर येथे झालेल्या बैठकीत आदिवासी भागातील ३२ गावच्या आदिवासी शेतकऱ्यांची माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या दालनात ही बैठक झाली. यावेळी भाजपचे सरचिटणीस यशवंत आभाळे, आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष भरत घाणे, मारुती बांडे, सयाजी असवले, सी.बी. भांगरे, विजय भांगरे, संपत झडे, सुनील सारुक्ते, आनंत घाणे, सरपंच गणपत देशमुख, गंगाराम धिंदले आदी उपस्थित होते.

पिचड म्हणाले, आपण शासनाशी व प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. याबाबत त्यांचा प्रतिसाद मिळत नसेल तर न्यायालयाचा मार्ग अवलंबावा लागेल. प्रकल्पग्रस्त शेतकरी मारुती बांडे म्हणाले, आमची चौथी पिढी प्रकल्प बाधित झाली असून त्याचा अल्प मोबदला सरकारने दिला. भंडारदरा जलाशयाला घेतलेली जमीन पन्नासऐवजी शंभर टक्के आरक्षित करून त्याऐवजी अभयारण्यात जमिनी दिल्या. त्याचा मोबदला सरकारने घेतला. आज पुन्हा आम्हाला इतर हक्कात टाकून आमच्यावर सरकार अन्याय करत असेल तर त्याविरोधात आवाज उठवावा लागेल. सयाजी असवले, सी. बी. भांगरे यांनीही सरकारी वटहुकूम चुकीचा असल्याचे सांगितले.

..................

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

आदिवासी शेतकऱ्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही. तुमच्या हक्कासाठी प्रत्येक लढ्याला तुमच्या पुढे मी असेल. याबाबत तातडीने न्यायालयात जाऊन या वटहुकुमाला आव्हान देऊ व सरकारचा हा वटहुकूम कसा चुकीचा आहे, हे दाखवून देऊ, असे पिचड यांनी सांगितले.