शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
2
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
3
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
4
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
5
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
6
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
7
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
8
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
9
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
10
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
11
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
12
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
13
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
14
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
15
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
16
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
17
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
18
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
19
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
20
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षसंवर्धन ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:20 IST

अहमदनगर : नगर तालुक्यातील देवगाव येथे ‘नाबार्ड’ने वातावरणातील बदलावर आधारित एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प राबवला आहे. गावामध्ये नवजीवन ...

अहमदनगर : नगर तालुक्यातील देवगाव येथे ‘नाबार्ड’ने वातावरणातील बदलावर आधारित एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प राबवला आहे. गावामध्ये नवजीवन प्रतिष्ठान व सामाजिक वनीकरण विभाग, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जलदिन व हवामान दिन साजरा करण्यात आला. सामाजिक वनीकरणचे वनक्षेत्रपाल डी. आर. जिरे म्हणाले, वाढत्या शहरीकरणामुळे वनक्षेत्र घटत आहे. सिमेंटची जंगले वाढत असल्याने ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढला आहे. यामुळे वातावरणही बदलत चालले आहे. तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून, त्याचा विपरीत परिणाम ऋतूमानावर होत आहे. त्यामुळे जल, जंगल, जमीन, जनावर आणि जीवन यांची यात विलक्षण हानी होत आहे. हे रोखण्यासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे.

यावेळी ‘नवजीवन’चे राजेंद्र पवार, वनपाल ए. डी. बोरुडे, सरपंच संभाजी वामन, ‘जय किसान’चे संजयमास्तर वामन, सोमनाथ वामन, महेंद्र वामन, निखील शिंदे, मिठूभाऊ वामन, अजिनाथ बळे, जयेश गायकवाड आदी उपस्थित होते.

....................

फोटो -२४ जिरे

– डावीकडून महेंद्र वामन, सरपंच संभाजी वामन, सामाजिक वनीकरणचे ए.डी.बोरुडे, डी.आर.जिरे, नवजीवनचे राजेंद्र पवार, संजय मास्तर वामन