शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूर बंद यशस्वी करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:21 IST

दिल्ली येथे दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनात जवळपास ७०० शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. शेतीमालाचा हमीभावाची कृषी कायद्यात तरतूद नाही ...

दिल्ली येथे दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनात जवळपास ७०० शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. शेतीमालाचा हमीभावाची कृषी कायद्यात तरतूद नाही तसेच अन्नधान्यांच्या किमती वाढून अन्नसुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता समितीने व्यक्त केली आहे. त्यामुळे श्रीरामपूर शहर व तालुक्यातील शेतकरी, व्यापा-यांनी बंद यशस्वी करावा, असे आवाहन सर्वोद्योग कामगार संघटनेचे नागेश सावंत, श्रमिक शेतकरी संघटनेचे कॉ. राजेंद्र बावके, श्रीकृष्ण बडाख, काँग्रेसचे संजय छल्लारे, अरुण नाईक, आम आदमी पक्षाचे तिलक डुंगरवाल, विकास डेंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास बोर्डे, लकी सेठी, श्रमिक महासंघाचे कॉ. बाळासाहेब सुरूडे, कॉ. मदिना शेख, कामगार सभेचे अविनाश आपटे, लाल निशाण पक्षाचे कॉ. जीवन सुरूडे, शरद संसारे, शिवसेनेचे सचिन बदडे, दादासाहेब कोकणे, वंचित बहुजन आघाडीचे चरण त्रिभुवन, शुभम लोळगे, जोएब जमादार, आसिफ तांबोळी, कचरू कसबे, ज्ञानदेव चक्रनारायण, अमरप्रीतसिंग सेठी, साइनाथ वारकर, जलील शाह, राजू पगारे आदींनी केले आहे.

----------