शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांपाठोपाठ आता जवानांसाठीही ‘प्रहार’ मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST

आमचे जवान सीमेवर भारत मातेसाठी जिवाची बाजी लावत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी काम करणे हे संघटनेचे भाग्य आहे. ...

आमचे जवान सीमेवर भारत मातेसाठी जिवाची बाजी लावत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी काम करणे हे संघटनेचे भाग्य आहे. ॅ‘जय जवान, जय किसान’ या उक्तीप्रमाणे एका दाण्याचे शंभर दाणे करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रहार संघटना आधीच लढा देत आहे. आता जवानांसाठी काम करणे ही माझ्यासाठी गर्वाची गोष्ट असल्याचे मंत्री कडू म्हणाले. आजपासून भारतीय प्रहार सैनिक संघ ही संघटना उदयास येत आहे. या माध्यमातून माजी सैनिकांच्या अडचणी सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. नगरच्या पदाधिकाऱ्यांनी माजी सैनिकांच्या व्यथा बच्चू कडू यांच्यासमोर मांडल्या. त्याचा शासन दरबारी पाठपुरावा करू आणि लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन मंत्री कडू यांनी दिले.

यावेळी प्रहार संघाचे मार्गदर्शक ह.भ.प. अजय महाराज बारस्कर, राज्य प्रवक्ते संतोष पवार, भारतीय प्रहार सैनिक संघाचे अध्यक्ष विनोदसिंग परदेशी, उपाध्यक्ष भाऊसाहेब जाधव, सचिव ॲड. संजय शिरसाट, उपाध्यक्ष देवीदास येवले, संघटक नितीन पानसरे तसेच प्रहार सैनिक उपस्थित होते.

------

फोटो - २९प्रहार

जवानांसाठी प्रहार सैनिक संघाची स्थापना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी केली. यावेळी प्रहारचे संतोष पवार, विनोदसिंग परदेशी आदी उपस्थित होते.