शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

आनंद तरंग: माझे गुरू आत्मज्ञानी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 3:29 AM

म्हणून आत्मज्ञानी व्यक्ती कशी असावी हे तुम्ही ठरवू नका. कोण आत्मज्ञानी आहे आणि कोण नाही याची चिंता तर अजिबात करू नका. तुमच्या गुरूंनी तुम्हाला जो काही मार्ग दाखविला आहे तो तुम्हाला बंधनांत अडकवतो आहे की मुक्तीकडे नेतो आहे

सद्गुरु जग्गी वासुदेव

कोण आत्मज्ञानी आहे आणि कोण नाही याचा न्यायनिवाडा करण्यात तुमचा वेळ घालवू नका. तुम्ही आत्मज्ञानी होणे हे महत्त्वाचे आहे. तर तुमच्या गुरूंची काळजी करीत बसू नका; कारण तुम्ही जर त्यांची काळजी करीत बसलात, तर तुम्ही एकतर त्यांच्यावर विश्वास ठेवाल किंवा विश्वास ठेवणार नाही. जर त्यांच्यावर विश्वास ठेवलात, तर ते जणू ईश्वरच आहेत असा अंधविश्वास तुमच्यात निर्माण होईल आणि जर तुम्ही अविश्वास दाखवलात, तर तुमच्या मनात अनेक प्रकारच्या शंका निर्माण होतील. यापैकी काहीजरी तुम्ही केलंत तरी तुमच्या गुरूंना अनुभवण्याची संधी तुम्ही गमवाल.

म्हणून आत्मज्ञानी व्यक्ती कशी असावी हे तुम्ही ठरवू नका. कोण आत्मज्ञानी आहे आणि कोण नाही याची चिंता तर अजिबात करू नका. तुमच्या गुरूंनी तुम्हाला जो काही मार्ग दाखविला आहे तो तुम्हाला बंधनांत अडकवतो आहे की मुक्तीकडे नेतो आहे, फक्त एवढे तपासून पाहा. जर तो तुम्हाला मुक्तीकडे घेऊन जात असेल, तर तुमचे गुरू आत्मज्ञानी आहेत की नाहीत याने काहीही फरक पडणार नाही; ती तुमची समस्या नाही. तुम्हाला जे सांगितले गेले आहे ते यथायोग्य करा. एखादी व्यक्ती आत्मज्ञानी आहे की नाही याचा विचार करीत बसणे म्हणजे निव्वळ आपला वेळ, विचार आणि ऊर्जा वाया घालविण्यासारखे आहे. कारण त्यातून तुम्ही कोणताही निष्कर्ष काढू शकत नाही. जो काही निष्कर्ष काढाल त्यामुळे केवळ तुमच्या मनाचे समाधान होईल; परंतु सत्य काय आहे याचा उलगडाहोऊ शकणार नाही, कारण जे पैलू तुम्हाला माहीतच नाहीत ते जाणण्याचा तुमच्याजवळ कुठला मार्ग किंवा पर्यायच नाही.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक