शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

५७ कोटींच्या वसुलीसाठी धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 05:00 IST

औद्योगिक ग्राहकाकडे नऊ कोटी ९२ लाख थकले आहे. ग्राहकांकडे तीन कोटी ४६ लाख रुपयांची थकबाकी आहे. स्ट्रीट लाईटचे वीज बिल न भरल्याने याची थकबाकी ३६३ कोटींच्या घरात पोहोचली आहे. तर शासकीय कार्यालयाकडे एक कोटी ४७ लाख रुपयांची थकबाकी आहे. वाढत्या थकबाकीने कंपनी चिंते सापडली आहे. त्यांनी थेट कारवाईसाठी पाऊल उचलले आहे. यातूनच ढाणकीमध्ये खंब्यावर बसवलेले स्ट्रीट लाईट काढून  घेतले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वीज वितरण कंपनीने विविध भागामध्ये वसुलीच्या मोहिमेला प्रारंभ केला आहे. यातून वीज बिल वसुली वाढली आहे. मात्र काही ठिकाणी अतिरेक झाल्याने नागरिकांकडून ओरडही हाेत आहे. कंपनीचे विविध ग्राहकांकडे ५७ कोटी ३१ लाख रुपयांचे वीज बिल थकले आहे. त्यामध्ये घरगुती ग्राहकांकडे १४ कोटी ५८ लाख थकले आहे. याशिवाय औद्योगिक ग्राहकाकडे नऊ कोटी ९२ लाख थकले आहे. ग्राहकांकडे तीन कोटी ४६ लाख रुपयांची थकबाकी आहे. स्ट्रीट लाईटचे वीज बिल न भरल्याने याची थकबाकी ३६३ कोटींच्या घरात पोहोचली आहे. तर शासकीय कार्यालयाकडे एक कोटी ४७ लाख रुपयांची थकबाकी आहे. वाढत्या थकबाकीने कंपनी चिंते सापडली आहे. त्यांनी थेट कारवाईसाठी पाऊल उचलले आहे. यातूनच ढाणकीमध्ये खंब्यावर बसवलेले स्ट्रीट लाईट काढून  घेतले आहे. 

शासकीय कार्यालयाने चिंता वाढविली- शासकीय कार्यालयांना प्रत्येक गोष्टीच्या पूर्ततेसाठी निधी वळता केला जातो. यानंतरही या कार्यालयाकडे वीज बिलाची थकबाकी पाहायला मिळत आहे. तब्बल दीड कोटी या कार्यालयांकडे थकले आहे.

अनेकांवर दंड आकारला

वीज वितरण कंपनीने थकीत वीज बिलाची वसुली करताना वीज कनेक्शन कापले आहे. यात मोठा दंडही केला आहे. यामुळे नागरिक धास्तावले आहे. ढाणकी नगरपंचायतीमध्ये गावातले स्ट्रिट लाईटच वीज कंपनीने काढून नेले आहे. गाव अंधारात बुडाले आहे.

४२६० थकबाकीदारांची वीज कापलीगत तीन महिन्यांमध्ये वीज वितरण कंपनीने चार हजार २६० ग्राहकांकडील वीज कापली आहे. या ठिकाणी वारंवार सूचना दिल्यानंतरही थकीत बिलाचे पैसे मिळाले नाही. यामुळे वीज कंपनीने अखेरची कारवाई म्हणून हे पाऊल उचलले आहे. यामुळे चिंता वाढली आहे. 

सर्वसामान्य काय म्हणतात

आजपर्यंत आमच्यावर साडेचार कोटी रुपयांचे वीज बिल थकले. मात्र नगरपंचायत आल्यापासून नियमित परतफेड होत आहे. यानंतरही स्ट्रिट लाईट काढले.- संतोष पुरी, नगरसेवक

लाईन नसेल तर शेती करणे अशक्य आहे. भर उन्हात पीक करपत आहे. अशा परिस्थितीत त्याला वीज प्रवाह मिळाला नाही तर हाती आलेले पीकही वाया जाते. - जगदीश चव्हाण, शेतकरी 

दोन बिले थकली तर वीज कापणार वीज कपंनीने वीज वसुलीसाठी काही नियम तयार केले आहे. त्याचप्रमाणे वीज बिल जर थकले तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी दोन बिलांचा अवधी देण्यात आला आहे. 

 

टॅग्स :electricityवीज