यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांची पाचवी टर्म चुकविण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र काँग्रेसला यावेळीसुद्धा अंतर्गत लाथाड्यांचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. ...
शहरात मोठ्या प्रमाणात शासकीय कामे मंजूर असताना हे कामे करण्यासाठी रेती मिळणे कठीण जात आहे. मात्र दुसरीकडे बिल्डरांना चंद्रपूर जिल्ह्यातील रेती तस्कर वाळू पुरवत असल्यामुळे बिल्डरांच चांगभलं झाल्याचे दिसून येत आहे. ...
शेतकरी आत्महत्या जिल्ह्यात कर्ज वाटप प्रक्रियेत बँका अपुऱ्या पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना कर्जासाठी सावकारांकडे धाव घ्यावी लागते. याच संधीचा लाभ उठवीत ११८ सावकारांनी तब्बल चार कोटींचे कर्ज वाटप केल्याचे वास्तव पुढे आले आहे. ...
आचारसंहितेच्या काळात एका वाहनातून १० लाख ८० हजार रूपयांची रोकड अवैधपणे नेत असताना ती तालुक्यातील आबई फाट्याजवळ पकडली. ही कारवाई शनिवारी रात्री शिरपूर पोलिसांनी केली. ...
तालुक्यातील भांडेगाव येथे दूषित पाण्यामुळेच नागरिकांना कावीळची लागण झाल्याचा दावा गावकऱ्यांनी केला. आत्तापर्यंत सुमारे १२०० जणांना कावीळची लागण झाली असून अद्याप रोगावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश आले नाही. ...
पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून सतत सर्व लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणारे १०२ वर्षांचे ज्येष्ठ मतदार पुखराजजी उमीचंदजी बोथरा, हे १७ व्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी सज्ज आहे. ...
शिक्षकांच्या संस्कारातूनच सुजाण नागरिक निर्माण होतात. हे नागरिक म्हणजेच शिक्षकाच जीवनाची सार्थकता असल्याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ.रमाकांत कोलते यांनी मांडले. ...
अस्मानी आणि सुलतानी संकटाचा ससेमीरा चुकविता चुकविता शेतकऱ्यांना नाकीनऊ येत आहे. शेतमालाचे पडलेले दर, वाहतुकीचा खर्च, मजुरी यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही. आता शेतकऱ्यांच्या घरात तुरीचे पोते पडून आहेत. ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये गेल्यावर्षी अपंग शिक्षकांच्या कागदपत्रांची योग्य पडताळणी झाली नाही. त्यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय झाला. आता यंदाच्या बदली प्रक्रियेत तरी अपंगत्व प्रमाणपत्रांची आधी पडताळणी करा आणि नंतरच बदली प्रक्रिया राबवा, अ ...
नऊ महिन्यात केवळ पाच किलोमीटर पाईप टाकले. आणखी तेरा किलोमीटर बाकी आहे. कंपनीचे पाईप थांबून थांबून येत आहे. टाकणारेही थंड आहे. फिल्टर प्लान्टचे काम केवळ ५५ टक्के झाले. शिवाय लाईन मार्गातील शेतात पिके आहेत. ...