यवतमाळ जिल्ह्यात उपचाराला झालेल्या विलंबाने प्राथमिक आरोग्य केंद्रात नऊ बालके दगावली असून अनेक मातांची प्रसूती घरीच करावी लागल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. ...
येथून अमरावतीकडे जाणाऱ्या मार्गावर लासीनानजीक गुरुवारी सकाळी सुमारे तीन तासांपासून वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अमरावतीला परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी, विद्यापीठात बैठकीला जाणारे शिक्षक आणि अपडाऊन करणारे शासकीय कर्मचारी अडकून पडले आहेत. ...
बदलीत अन्याय झाल्याने उच्च न्यायालयात गेलेले आणि गेल्यावर्षी विस्थापित झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्यासाठी समुपदेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र या प्रक्रियेत यवतमाळसह काही महत्त्वाच्या पंचायत समितीमधील रिक्त जागाच प्रशासनाने खुल्या केल्या न ...
विविध क्षेत्रातील सक्षम महिला आयोजनात वेगवेगळी भूमिका समर्थपणे पार पाडू शकतात. त्यांनी जमेल ती जबाबदारी स्वीकारावी आणि आयोजन यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी सुनील वासनिक यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले. ...
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे हे पाचही जिल्ह्यात बहुतांश दिवस प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्याचा व त्यामुळे अधिनस्त संपूर्ण यंत्रणा चार्ज झाल्याचा हा परिणाम असल्याचे पोलीस अधिकारी-कर्मचारी सांगत आहे. ...
गेल्या शंभर दिवसात कुण्या खासदाराचा काय परफॉर्मन्स राहिला याबाबत जिल्हाभर चर्चा झडत आहे. त्यात चंद्रपूर व हिंगोलीच्या खासदारांबाबत मतदार काहीसे समाधानी दिसत आहेत. त्याच वेळी यवतमाळ-वाशिमच्या खासदारांचे फारसे दर्शनही नसल्याचा जनतेतील सूर आहे. ...
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रस्त्यांची दुरूस्ती केली जायची. त्यामुळे कोळसा खाणीत जाणारा मार्ग पावसाळ्यातही सुरूच रहायचा. मात्र यावेळी वेकोलि प्रशासनाने रस्ता दुरूस्तीचे नियोजनच न केल्याने या कोळसा खाणीतून होणारी वाहतूक प्रभावित झाली आहे. ...
लोकवर्गणी व श्रमदानातून पांदण रस्ता तूर्तास ये-जा करण्यायोग्य झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तात्पुरती व्यवस्था झाली. यामुळे शेतकरी व महिला या उपक्रमाचे कौतुक करीत आहे. ‘गाव करी, ते राव न करी’ याची प्रचिती ग्रामस्थांनी आणून दिली. एकीचे बळ त्यांनी दाख ...