नवीन अंशदायी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना उद्ध्वस्त करणारी आहे. ती बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समितीने केली आहे. राज्यातील १५ लाख कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. स्थानिक एलआयसी चौकातून ...
शासकीय योजना केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून नागरिकांची सामाजिक व आर्थिक प्रगती करणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळेच सर्वांच्या समन्वयातून एका छताखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे न्यायमूर्ती रवि देशपां ...
निमित्त होते स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे. तो दिवस होता २४ नोव्हेंबर २०१३. येथील अमोलकचंद विधी महाविद्यालयात विधी व न्याय शास्त्र ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. व् ...
अर्जून पांडुरंग राठोड (१८) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना बुधवारी ५ सप्टेंबर रोजी तालुक्यातील चिल्ली (इजारा) गावात घडली होती. अर्जूनने आपला मोठा भाऊ गोपाल पांडुरंग राठोड (२२) याच्या डोक्यावर लोखंडी पाइपने वार करून त्याचा खून केला. या घटनेत या दोन भावां ...
ग्रामीण भागात गावठी दारू मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मद्यशौकिनांची संख्याही प्रचंड झाली आहे. गणपती, गौरी सण-उत्सवाच्या काळात तरी पोलीस प्रशासनाने या प्रकारावर पायबंद घालणे गरजेचे आहे. मात्र दारू विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे सध्याचे ...
पेसा अंतर्गतच्या या गावांना आता उपजीविकेकरिता सन्मानाचा हा मार्ग शासनाने उपलब्ध करून दिला आहे. ग्रामसभा, वनहक्क समितीच्या माध्यमातून गावकऱ्यांना, आदिवासींना विकासाचा मार्ग खुला केला आहे. गरज आहे ती आता त्यांनी सामूहिकपणे कार्यप्रवण होण्याची. ...
यवतमाळचे कारागृह दोन हेक्टरमध्ये आहे. या कारागृहाची क्षमता २०८ कैद्यांची आहे. मात्र, या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त कैदी असतात. यामुळे सुविधा अपुऱ्या पडतात. खास करून महिलांच्या बराकींमध्ये उपाययोजनांची गरज आहे. नाविन्यपूर्ण योजनेमधून महिला बराकी दुरूस् ...