लॉकडाऊन काळात दारू विक्री केली जात असल्याच्या संशयावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारव्हा रोडवरील पाच बीअरबार आणि एका बीअर शॉपीची तपासणी केली. तेव्हा तेथील दारू साठ्यात तफावत आढळून आली. त्यामुळे कारवाईसाठी या तपासणीचा अहवाल गुरूवारी जिल्हाधिकाऱ्या ...
लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बसत आहे. बाजारात अनिश्चिततेचे वातावरण असल्याने शेतमालाची खरेदी-विक्रीच रखडली आहे. यवतमाळातील पणनच्या कापूस खरेदी केंद्रावर गुरुवारी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली. ...
यवतमाळ तालुक्यातील कोच्ची येथे कोरोना विषाणूला हरविण्यासाठी गावकऱ्यांनी कंबर कसली असून गाव समितीने लॉकडाऊनच्या काळात सर्व सुविधा गावातच उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना कुठल्याही कामासाठी गावाबाहेर जावे लागणार नाही याची तरतूद झाली आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वीच बारावीच्या परीक्षा आटोपल्या होत्या. मात्र दहावीचा एक पेपर होऊ शकला नाही. तर लॉकडाऊन काळात शाळा-महाविद्यालये बंद झाल्याने व शिक्षकांनाही संचारास बंदी असल्याने उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर परिणाम झाला ...
परस्परांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी सुरुवातीला प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. यात यादव गटातील राजकुमार उर्फ बाबा श्यामराव पवार (३२) याला अटक केली. तर मुराब परिवारातील तातू रमाकांत मुराब, आकाश, गगण या तिघांना अटक केली. ...
तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कापसाचे पीक घेतले. अनेक संकटातून वाचलेला कापूस घरी आल्याचे समाधान शेतकºयांना होते. नफा नुकसान काय होईल याची तमा शेतकऱ्याने कधीच बाळगली नाही. पीक आल्याच्या समाधानातच शेतकरी होता. ...
शहरातील रोजगार गेल्याने मजुर आपल्या गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले. सुरूवातीला ट्रकमध्ये लपूनछपून हे मजूर प्रवास करीत होते. त्यांची तपासणी करून नंतर त्यांना सोडण्यात येत होते. मजुरांनी न थांबता पायीच रस्ता धरला आणि जीव गेला तरी बेहत्तर पण आपल्या ग ...
पुण्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता, खबरदारी म्हणून वणी-यवतमाळ मार्गावरील परसोडा येथे उघडण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य तपासणी केली जात आहे. ज्यांच्या आजाराची कोणतीही लक्षणे नाहीत, अशांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारू ...
कोरोनाला हरविण्यासाठी शासन, प्रशासनासह नागरिकांनीही कंबर कसली आहे. गेल्या ५० दिवसांपासून हा लढा सुरु आहे. या लढ्यात तालुक्यातील सर्व प्रमुख समस्या दुर्लक्षित ठरल्या आहे. तालुक्याच्या माळपठार परिसरातील ४० गावांमध्ये पाणी टंचाईसुद्घा दुर्लक्षित आहे. या ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात ४५ अॅक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण ५९ जण भरती आहेत. यात १४ प्रिझमटिव्ह केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे. ...