यवतमाळात ५६ कोरोना पॉझिटिव्हची नोंद झाली आहे. दिग्रसमध्ये ३० रूग्णांची नोंद झाली आहे. दारव्हा ११, पुसद ३०, नेर २१, वणी ७, उमरखेड ७, आर्णी २, कळंब १, केळापूर ३ तर घाटंजीत १ रूग्णाची नोंद करण्यात आली आहे. यामधील काही रूग्ण बरे झाले आहे. १६९ अॅक्टिव्ह ...
सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांची हक्काची रक्कम जिल्हा परिषदेकडे आहे. या निवृत्त कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार चकरा मारल्या. मात्र दखल घेण्यात आली नाही. उपदान, निवृत्तीवेतन विक्रीची रक्कम या कर्मचाऱ्यांना मिळा ...
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांचे जीवनमान उंचवावे, त्यांना स्वत:च्या घरात राहता यावे यासाठी शासनाने १५ नोव्हेंबर २००८ च्या शासन निर्णयानुसार रमाई आवास योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत यंदा जिल्ह्यात १२ हजार नागरिकांना घरकुले मंजूर झाली आहे. ...
पांढरकवडा येथे कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने कडकपणे लॉकडाऊन करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी शहरवासीयांची मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक व्यापारी संघटनेने १४ ते १६ जुलैपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन ...
सोमवारी रात्री १ वाजताच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. यवतमाळ शहरातील सखल भागात पाणी साचले होते. तलावफैलातील गवळीपुरा, बेंडकीपुरा येथील मुख्य नाली तलाव सौंदर्यीकरणाच्या कामामुळे बंद झाली. यामुळे पावसाचे पाणी परिसरातील १३ घरांमध्ये शिरले. तेथील नागर ...
जानेवारी २०१९ ते जून २०२० या दीड वर्षात राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयांमध्ये दाखल केलेल्या खटल्यात ५२ गुन्हे सिद्ध झाले आहे. त्यातील ६२ आरोपी लोकसेवकांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. ...
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ योजना राबविली जाते. त्यासाठी यंदा १५ जूनपासून ६ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र ६ जुलै उलटून गेल्यावरही अपेक्षित प्रमाणात अर्ज न आल्याने मुदतवाढ द्यावी लागली आहे. ...
उपअधीक्षक पदावर बढती देण्याच्या दृष्टीने महासंचालक कार्यालयाने जारी केलेली पोलीस निरीक्षकांची निवड सूची (ग्रेडेशन) सदोष असल्याचा प्रकार उघडकीस आला. सदर यादीत वरिष्ठ निरीक्षकांच्या आधी चक्क ५५ कनिष्ठ निरीक्षकांना स्थान देण्यात आले आहे. ...
लॉकडाऊन काळात गुटखा पुडी, खर्रा आणि तंबाखूजन्य पदार्थाचा कच्चा माल जोरात विक्री झाला. या काळात याचे दर पूर्वीपेक्षा चौपट वाढले. या साहित्याचा तुटवडा भासू नये म्हणून रात्री व्यावसायिकांपर्यंत माल पोहचविला गेला. तंबाखूच्या आहारी गेलेल्या ग्राहकांची माग ...