जिल्ह्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता, जिल्हा प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत बाजारपेठेवर कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यातच शुक्रवारी रात्री ८ पासून सोमवारी सकाळी ७ पर्यंत संपूर्ण संचारबंदीचे आदेश आहेत. परंतु, जिल्हाभरात लाॅकडाऊन नको म्हणून प्रशासनाकडे न ...
जिल्हा बॅंकेच्या आर्णी शाखेतील गैरव्यवहार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. या प्रकरणात चौघांविरुद्ध आर्णी पोलीस ठाण्यात फसवणूक, अपहार, विश्वासघात व इतरही कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. त्यामध्ये महिला व्यवस्थापक, रोखपाल, लेखापाल व एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा ...
आरटीई कायद्याचा हवाला देत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ‘प्रमोट’ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाचणार असले तरी शिक्षणतज्ज्ञ मात्र या निर्णयावर चांगलेच संतापले आहेत. जे विद्यार्थी वर्ष ...
उमरखेड/महागाव : जिल्ह्यात कारोना बळींचा आकडा वाढत आहे. कोरोनाचा मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करा. त्यासाठी संशयितांची टेस्टींग करून ... ...
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी सायंकाळपर्यंतसुद्धा लस जिल्ह्यात पोहोचली नसल्याचे स्पष्ट केले आहे. शुक्रवारी ही लस येईल का याबाबत आत्ताच काही सांगता येत नसल्याचेही येडगे म्हणाले. जिल्ह्यात ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात ...
नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांनी स्वत: शहरातील कचरा कंत्राटाच्या गोंधळ व भ्रष्टाचाराबाबत नगरविकास मंत्रालयाकडे तक्रार केली होती. मंत्रालयाच्या सूचनेवरून अमरावतीच्या विभागीय महसूल आयुक्तांनी तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. आयुक्तालयातील ताळमेळ शाख ...