बेंबळा प्रकल्प अनेक भागांसाठी सुखदायक असला तरी याच भागातील काही शेतकऱ्यांसाठी वेदनादायक ठरत आहे. यवतमाळ जिल्हा आणि तळेगाव (दशाशर) या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतात गत १२ वर्षांपासून बॅक वाॅटरचे पाणी जात आहे. यामुळे शेतात लावलेले पीक हातीच येत नाही. ...
अनिल याला शिवसेना उपशहरप्रमुख अर्चना अरविंद राठोड ही महिला वारंवार शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास देत असल्याचा आरोप नातलगांनी केला. त्यामुळेच अनिलने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा दावा केला. आत्महत्येपूर्वी अनिलने व्हिडिओ क्लिप तयार केली. त्यात अर ...
उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष वसंत घुईखेडकर यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास राऊत होते. अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा. ... ...