दीडशेपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत पाच हजार मुख्याध्यापकांना अतिरिक्त ठरविण्यात आले होते. त्यांची पदावनती करण्यात येणार होती. मात्र आता ही ...
घाटंजी तालुक्यातील सर्वात मोठे आरोग्य केंद्र अशी ओळख असलेल्या पारवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाच रिक्त पदांचा ज्वर चढला आहे. गेली काही महिन्यांपासून याठिकाणी नागरिकांना समाधानकारक ...
पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील ४६ हजार हेक्टरातील कपाशी, सोयाबीनचे पीक धोक्यात सापडले आहेत. ५४ हजार हेक्टर क्षेत्रात यावर्षी खरिपात पेरणी झाली. त्यापैकी जेमतेम आठ हजार ...
पारपंरिक व लोकसंस्कृतीचा वारसा असलेला पोळा हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र या पोळ्यावर दुष्काळाचे स्पष्ट सावट दिसत आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त असून, ...
कोणताही धार्मिक कार्यक्रम असो की उत्सव, प्रसाद वितरण आलेच. मात्र आता यापुढे कुणालाही सहज प्रसाद, महाप्रसादाचे वितरण करता येणार नाही. त्यासाठी अन्न व औषधी प्रशासन विभागाचा ...
जिल्हा परिषदेत येताच सदस्यामध्ये विधानसभा लढविण्याची खुमखुमी येते. जिल्हा परिषदेत शड्डू ठोकून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे सदस्य विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यासाठी आसुसलेले आहेत. ...
केंद्रशासनाने ग्रामीण विकासाकरिता थेट निधी उपलब्ध करून दिला. याचे नियोजन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून करण्यात येते. या विभागाला स्वतंत्र संस्थेचा दर्जा दिला. जिल्ह्याचे पालकमंत्री ...
प्रस्थापित नेत्यांविरुद्ध जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्ययही आला. त्यानंतरही काँग्रेसची नेते मंडळी ‘मी आणि माझे’ ही घराणेशाही सोडण्यास तयार नाही. ...
‘शेतकरी सुखी तर देश सुखी’ ही जाणीव ठेवणारा जाणता मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक. शेती आणि शेती क्षेत्रात काम करून जगाच्या पाठीवर पायाभरणीचे त्यांनी काम केले, असे गौरवोद्गार ...
शासनाने मुदतपूर्व बंद केलेल्या रस्ते विकास महामंडळाच्या दहा टोल नाक्यांचा परतावा तब्बल १ हजार ८२५ कोटी रुपये मागण्यात आला आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष तथा सहव्यवस्थापकीय संचालकांनी ...