वार्षिक सरासरीच्या ५० टक्केही पाऊस यंदा झालेला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उपलब्ध पाणी जपून वापरण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकांवर आली आहे. ...
अमोलकचंद महाविद्यालयाच्या संगीत विभागाचे माजी विभाग प्रमुख ख्यातकीर्त शास्त्रीय गायक पं.पुरुषोत्तम बाबाराव कासलीकर यांचे येथे सोमवारी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. ...
शासनाने घाईगडबडीत राज्यातील ४४ टोल नाके बंद केले असले तरी या टोल नाक्यांच्या परताव्याचा हिशेब जुळविताना आता बांधकाम अभियंत्यांपासून सचिवांपर्यंत सर्वांचीच दमछाक होत आहे. ...
केंद्र सरकारकडून विविध विकास कामांसाठी थेट ग्रामपंचायतींना तेराव्या वित्त आयोगातून निधी दिला जातो. यातील दहा टक्के रकमेची कामे सुचविण्याचा अधिकार जिल्हा परिषद सदस्यांना दिला आहे. ...
शेतकऱ्यांकडे असलेले कृषिपंपांचे थकीत बील भरण्यासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे. त्या अनुषंगाने बाभुळगाव येथील इंदिरा चौकात वीज वितरण कंपनीतर्फे ...
गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसावर आला आहे. गावागावात गणरायाची स्थापना केली जाते. मात्र एकाच गावात अनेक ठिकाणी गणरायाची स्थापना केली जाते. मात्र खेडे गावात शांतता राखण्याच्या ...
येथील गजानन महाराज संस्थानद्वारा संचालित आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालयातील कर्मचारी गेल्या दोन वर्षांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ...
जागतिकीकरणाच्या युगात दिसण्याला अधिक महत्व दिले जाते. मात्र हा समज बदलण्याची आता वेळ आली आहे. आजच्या युगात केवळ सौंदर्य महत्वाचे नाही तर त्या पलिकडे जाऊन मनाचे सौंदर्य ...
पिंपळखुटी चेक पोस्टची पाच लाखांच्या दरोड्याच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले असून, तक्रारकर्त्याचा मामेभाऊच या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ...