शासकीय कामकाजात गती यावी, पारदर्शकता यावी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांची कामे त्वरित होवून दिलासा मिळावा, यासाठी राज्य शासनाने ई-पंचायत सुरू केली आहे. परंतु बहुतांश ...
गटविकास अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून बँकेतून सव्वादोन लाख रुपये उचलल्याचा प्रताप एका ग्रामसेवकाने केला. निवडणूक काळात सुरू असलेल्या चेकपोस्ट नाक्यावरील तपासणीत हे बिंग फुटले. ...
‘पोळ्याच्या हप्त्यात पाऊस आला नसता तर, आता एवढा मोठा खर्च झाला नसता. पाऊस येत नाही आणि कीड सुधरू देत नाही. तेव्हाच उलंगवाडी झाली असती तर आताच्या खर्चातून तरी वाचलो असतो.’ असे आता गावागावातील ...
सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. अशा स्थितीतही वीज कंपनीने कृषी संजीवनीच्या माध्यमातून एक कोटी १४ लाख ७९ हजार रुपयांची थकबाकी वसूल केली. ...
अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे निघालेल्या अंत्ययात्रेतील लोकांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला चढविला. या हल्ल्याने घाबरलेल्या नागरिकांनी प्रेत सोडून सैरावैरा धाव घेतली. तब्बल दोन किलोमीटरपर्यंत ...
येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची प्रचंड दुरवस्था झाल्याने कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत़ त्यामुळेच काही ...
दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर आला असताना कापूस, सोयाबीन ही पिके शेतात उभी आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सध्या मजुरांची मोठ्याप्रमाणात पळवापवळी सुरू असल्याने ...
शेतकरी आणि ग्रामीण जनता आर्थिक संकटाला तोंड देत आहे. सर्वच राजकीय पक्ष जनतेच्या मूळ मागण्यांना बगल देत असून सत्ता मिळविण्यासाठी आंधळे झाले आहेत. समाजाचे मेळावे घेवून पोट ...
महिलांना प्रत्येक ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने संधी द्यावी, अशी मागणी वारंवार केली जाते. राजकीय पक्ष या भूमिकेचे समर्थन करतात. मात्र निवडणुकीत या राजकीय पक्षांना महिला आरक्षणाचा सोयिस्कर ...