३० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाच्या पुनर्गठणावर अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. ...
केंद्र व राज्यातील शासन सध्या त्यांनीच दिलेल्या प्रत्येक आश्वासनाच्या बाबतीत ‘यू टर्न’घेत आहे. ‘तो मी नव्हेच’अशी भूमिका शासनाने घेतल्याचे त्यांच्याच बोलण्यातून दिसून येत आहे. ...
सातत्याने ६६ वर्षे लिखाण करून सुमारे चार हजार पृष्ठांचे लेखन करणारे दिवंगत शरच्चंद्र टोंगो जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय कथा स्पर्धा घेण्यात आली. ...