Next

ठाकरे सरकार सिंचन घोटाळ्यावरुन अडचणीत...शासन निर्णय वादात | Anjali Damania on Thackeray Government

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 02:34 PM2021-11-12T14:34:44+5:302021-11-12T14:35:09+5:30

तुम्हाला सिंचन घोटाळा आठवतोय? तोच सिंचन घोटाळा ज्याच्या आरोपांमुळे अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. आता याच सिंचन घोटाळ्यावरुन ठाकरे सरकार वादात सापडलंय. सिंचन घोटाळ्याशी संबंधित ठाकरेचा एक शासन निर्णय वादाचा ठरतोय. माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली दमानिया या शासन निर्णयाविरोधात आक्रमक झाल्यात. सिंचन घोटाळ्याशी संबंधित हा शासन निर्णय आहे तरी काय, महाविकास आघाडी सरकारनं फडणवीसांच्या काळातला कोणता निर्णय रद्द केलाय, ठाकरे सरकार कोर्टाची दिशाभूल करतंय असा आरोप का लावला जातोय...आपल्याला पाहचय पुढच्या ३ मिनिटात.