Next

अमृता फडणवीसांना वादात खेचलं नसतं तर मलिकांवर ही वेळ आली नसती? Nawab Malik vs Amruta Fadnavis

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 04:39 PM2022-02-24T16:39:38+5:302022-02-24T17:10:48+5:30

अमृता फडणवीसांना आर्यन प्रकरणात खेचलं नसतं तर मलिकांवर ही वेळ आली नसती का, फडणवीसांनी मलिकांचा टप्प्यात आणून कार्यक्रम केला का यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात अमृता फडणवीस, नवाब मलिक वाद नेमका कुठून सुरु झाला ते...तर आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक दररोज सकाळी पत्रकार परिषद घ्यायचे आणि आरोपांची राळ उठवायचे. असेच आरोप करताना नवाब मलिक भाजप नेत्यांवर घसरले..