शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

प्लास्टिक कचरामुक्तीसाठी  वाशिम येथील शाळेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 3:05 PM

वाशिम: प्लास्टिकपासून मानवी जीवन, पशूपक्षी आणि पर्यावरणाला असलेला धोका लक्षात घेत स्थानिक सुशीलाबाई जाधव विद्यानिकेतनच्यावतीने शनिवार १७ फेबु्रवारीला प्लास्टिक कचरामुक्ती अभियान राबविले.

ठळक मुद्देरस्त्यावर पडलेल्या कचऱ्यातील प्लास्टिक पिशव्या पोटात गेल्याने प्राण्यांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे.प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी वाशिम येथील सुशिलाबाई जाधव विद्यानिकेतनच्यावतीने रविवारी अभिनव उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी कापड आणि जाड आकाराच्या टाकाऊ कागदांपासून आकर्षक पिशव्या तयार करून त्याची प्रदर्शनी शाळेत भरवित प्लास्टिकमुक्तीचा संदेश दिला.

वाशिम: प्लास्टिकपासून मानवी जीवन, पशूपक्षी आणि पर्यावरणाला असलेला धोका लक्षात घेत स्थानिक सुशीलाबाई जाधव विद्यानिकेतनच्यावतीने शनिवार १७ फेबु्रवारीला प्लास्टिक कचरामुक्ती अभियान राबविले, तसेच कापड आणि कागदांपासून तयार केलेल्या पिशव्यांची प्रदर्शनी भरवून प्लास्टिक कचरामुक्तीचा संदेश दिला.

प्लास्टिक चा कचरा दिवसेंदिवस वाढत असल्याने पर्यावरण दुषित होऊन त्याचे परिणाम मानवी जीवनावर आहेत. पाण्यात पडणाऱ्या  प्लास्टिक  कचऱ्या मुळे जलचरांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला असून, रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यातील प्लास्टिक पिशव्या पोटात गेल्याने प्राण्यांच्या जिवालाही धोका निर्माण होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने प्लास्टिक मुक्ती अभियानही राबविण्यास सुरुवात केली आहे. शासनाच्या या अभियानाल हातभार लावून प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी वाशिम येथील सुशिलाबाई जाधव विद्यानिकेतनच्यावतीने रविवारी अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी प्लास्टिक कचरामुक्ती अभियान राबविले. शिवाय इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांनी कापड आणि जाड आकाराच्या टाकाऊ कागदांपासून आकर्षक पिशव्या तयार करून त्याची प्रदर्शनी शाळेत भरवित प्लास्टिकमुक्तीचा संदेश दिला. मुख्याध्यापिका भाकरे यांच्या मार्गदर्शनात राबविलेल्या या उपक्रमात साबळे, कढणे या शिक्षिकांनी प्लास्टिकमुक्तीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भागवतराव देशमुख आणि स्मिता कदम यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी ज्योती भाकरे, अशोक ढोके, हिप्पी भिरोड, अनिल गोरे, दूर्गा कढणे, राधा साबळे, जया आरू, राधेशाम गवळी, रघुनाथ करवते, निलेश मोरे, सागर जाधव, चित्रा धनगांवकर या शिक्षकवृंदांसह शिक्षकेतर कर्मचारी गजानन कव्हर, शोभा पाचरे, रुपाली काटकर आदिंचे सहकार्य लाभले. 

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा