पुलगाव येथील जयभारत टेक्सटाईल्स मधील कामगारांच्या समस्या निकाली काढा, अशी मागणी प्रहार कामगार संघटनेच्यावतीने मिल प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. ...
नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्त्व पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थी मागील दोन महिन्यांपासून येथे वेगवेगळ्या भागात उत्खनन करून काही प्राचीन इतिहासाचे पुरावे मिळतात काय, हे तपासत आहे. हे काम विभागप्रमुख डॉ. प्रीती त्रिवेदी ...
लोकसहभागातून जिल्ह्यात हेल्मेटसक्तीसाठी वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने प्रयत्न होत आहेत. त्यासाठी घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत सुमारे २० विविध सामाजिक संस्था व संघटनांनी हेल्मेटसक्तीला संमती दर्शविली. ...
सार्वजनिक बांधकाम विभाग आर्वी अंतर्गत आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यात सन २०१६-१७ मध्ये केलेल्या रस्ते दुरूस्ती कामांचे दीड कोटीची देयके दोन वर्षांपासून शासनाकडे थकीत आहे. या विरोधात कंत्राटदार संघटनेने कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देवून शासनाचा निषेध ...
रेती घाटांवर महसूल विभागाची करडी नजर असल्याने येथून रेती चोरी करणे शक्य होत नसल्याचे दिसते. यामुळे रेती माफियांनी त्यांचा मोर्चा ग्रामीण भागातून वाहत असलेल्या नदी नाल्यांकडे वळविला आहे. ...
थील रेल्वे स्थानकात रेल्वे विभागाच्यावतीने कार्यरत असलेली पार्सल सेवा मागील पाच वर्षांपूर्वी कमी उत्पन्न मिळत असल्याचे कारण काढून बंद करण्यात आली. या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ...
शीतल छाया देणाऱ्या अजस्त्र झाडांवर सध्या वाळवीचे संकट निर्माण झाल्याने झाडे धोक्यात आली आहे. या झाडांना वाळवीमुक्त करण्याचा प्रयत्न होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
नजीकच्या एकुर्ली येथील शेतशिवारात आग लागली. या आगीत शेतकºयांचे शेतीसाहित्य भस्मसात झाले. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या चार शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ...